• Home
  • Blog
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
Tuesday, May 17, 2022
Amhi Kastkar™
No Result
View All Result
  • Login
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result
Home बातम्या

कांद्याविषयी स्थिर आणि ठोस धोरण हवे

Team Amhi Kastkar™ by Team Amhi Kastkar™
07 March 2022
in बातम्या
0
कांद्याविषयी स्थिर आणि ठोस धोरण हवे
0
SHARES
1
VIEWS

[ad_1]

गुजरात राज्यातील महुवा (जि. भावनगर) हा भाग लाल व पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनासाठी आणि कांदा प्रक्रिया उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथील बाजार समितीत दरवर्षी कांद्याची सुमारे हजार कोटी रूपयांची उलाढाल होते. गुजरातमधील विकसित झालेली ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. येथून प्रक्रियेसाठी कांद्याचा पुरवठा केला जातो. कांद्याची गुणवत्ता, बाजारपेठेची मागणी आणि शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन येथे कामकाज होते. युरोपातल्या देशांमध्ये पांढऱ्या कांद्याची निर्यात येथूनच होते. कांदा पिकाचे अभ्यासक व महुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्यामभाई पटेल यांच्याशी गुजरात दौऱ्यात केलेली ही खास बातचीत

महुवा ही पांढऱ्या कांद्याची मोठी बाजारपेठ विकसित झाली आहे? त्याची पार्श्वभूमी काय आहे?
– गेल्या ३० वर्षांपासून महुवा परिसरात पांढऱ्या कांद्याची लागवड व बीजोत्पादन वाढत आहे. संपूर्ण सौराष्ट्र प्रांतात लागवडी होत आहेत. कांद्याची मुख्य बाजारपेठ म्हणून महुवा कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. येथे स्थानिक पातळीवर १३० ते १४० कांदा(Onion)प्रक्रिया उद्योग आहेत. कांद्यावर प्रक्रिया करून चकत्या व भुकटी तयार करून त्यांची निर्यात केली जाते. याशिवाय युरोपातल्या देशांमध्ये १० हजार टन कांद्याची निर्यात होते. त्यासाठी प्रामुख्याने कांद्याची गुणवत्ता जपावी लागते. जो कांदा बाजारातून येतो त्याची हाताळणी व प्रतवारी होते. त्यापैकी ६५ टक्के पांढरा कांदा नाकारला जातो, फक्त ३५ टक्के कदा निर्यातयोग्य ठरतो. तो युरोपमध्ये पाठवला जातो.

युरोपात कांदा निर्यात करण्यातील आव्हाने कोणती?
– मागील काही दिवसांत येथून निर्यात झालेल्या कांद्यात रसायनांचे अंश म्हणजे रेसिड्यूची समस्या उदभवली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून अनावश्यक रासायनिक फवारण्या कमी करत सेंद्रिय कांदा(Organic onion) उत्पादन घेण्याकडे कल आहे. त्यामागील उद्देश एकच की, निर्यात वाढेल व त्याचा फायदा शेतकरी घेऊ शकतील. एक दिवस असा येईल की, सेंद्रिय कांदा उत्पादनाची मागणी येथूनच मोठ्या प्रमाणावर असेल. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही त्यासाठी अभियान सुरू केले आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. शेतकरी रेसिड्यू फ्री शेतमाल उत्पादनाच्या बाबतीत जागरूक झाला आहे. इथले कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे निर्यातीवर अवलंबून आहेत. त्यामुळे निर्यातीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतकऱ्यांना प्रचलित शेतीपध्दतीत बदल करावा लागेल.

सेंद्रिय कांदा उत्पादनासाठी काय प्रयत्न होत आहेत?
– आम्ही शेतकऱ्यांच्या गावात जाऊन बैठका घेतो. यासंबधी गुजरातीमध्ये ‘खेडूत ने फलीये, खेती ना बातो’ असे कार्यक्रमाचे नाव दिले आहे. ‘शेतीची गोष्ट शेतकऱ्यांच्या घरी’ या पद्धतीने जागर करण्यासाठी ३० कार्यक्रम केलेले आहेत. जनजागृती करणे एवढंच काम नाही. तर शेतकऱ्याला सेंद्रिय खते, कीटकनाशके माफक दराने पुरवण्यासाठीही आम्ही पुढाकार घेतला आहे. बाजार समितीच्या आवारात सेंद्रिय कृषी निविष्ठा विक्रीसाठी पाच विक्रीकेंद्र उभारली आहेत. शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यापेक्षा ३५ टक्के कमी दराने निविष्ठांचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना स्वस्त, गुणवत्तापूर्ण निविष्ठा सुलभ पद्धतीने मिळण्याची सुविधा आहे. याशिवाय १ कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. जो शेतकरी सेंद्रिय कृषी निविष्ठांची खरेदी करेल, त्यांना कमाल २ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन स्वरूपात मदत देऊ केली आहे. त्यासाठी बाजार समिती आणि स्थानिक उद्योजकांनी निधी दिला आहे. ही देशातील ही अशी पहिलीच बाजार समिती आहे.

देशातील एकूण कांदा आवकेत येथील वाटा किती आहे?
– यापूर्वी लाल व पांढऱ्या कांद्यामध्ये १५ टक्के इतका वाटा होता. आता तो १० टक्के आहे. कारण मध्य प्रदेशने कांदा उत्पादनात आघाडी घेतली आहे. याशिवाय कर्नाटक, राज्यस्थानमध्येही चांगल्या प्रकारे कांदा उत्पादन होत आहे.
हे हि पहा : 

कांद्याच्या दरातील चढ-उताराबद्दल काय सांगाल?
– कांद्याचे दर वाढल्यास सरकार घाबरते. मला असं वाटतं की, ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर वाढलेच पाहिजेत. या दरम्यान किरकोळ बाजारात ६० रुपये किलो भाव असलाच पाहिजे, तरच कांदा उत्पादक शेतकऱ्याला चांगला परतावा मिळेल. नाहीतर सरकारला नेहमी वाटतं की व्यापाऱ्यांमुळे कांद्याचे भाव वधारतात. पण हे चुकीचे आहे. कांदा महाग होऊच नये, असं अनेकांना वाटतं. कांद्याचे दर स्वस्तच राहिले पाहिजेत, ही धारणा चुकीची आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ६० ते ७० रुपये किलोप्रमाणे दर दिलाच पाहिजे. ग्राहकांना जर पडवडणाऱ्या दरात ९ महिने कांदा खायचा असेल, तर तीन महिने चढ्या दराने कांदा खरेदी करावा लागेल. ही वास्तविकता सरकारपर्यंत पोहचवावी लागेल.

गुजरातमध्ये कांद्यावरून राजकारण होते का?
– गुजरातमध्ये कांद्यावरून राजकारण नाही; मला वाटतं महाराष्ट्रातसुद्धा नाही. होतं काय की, न्यूज चॅनेलवाले गृहिणींकडे जातात आणि म्हणतात “बहनजी कांद्याचे भाव वाढले, आपलं तर बजेटचं बिघडलं…” अरे, आमच्या शेतकऱ्यांचं बजेट किती बिघडतं, हे यांना माहितच नाही. इतिहासात कधी असं घडलंय का, की महाग कांदा खाऊन कुणी आत्महत्या केली? मात्र कांदा मातीमोल विकल्यामुले शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  तीन वर्षात एकदा कांदा महाग होतो. तोही तीन महिन्यांसाठी. अशा वेळी जर १०० रुपयांनी कांदा खावा लागला तरी प्रेमाने खाल्ला पाहिजे. त्यात वाईट काय? सिनेमाचं तिकीट २०० रुपयांचं, ४०-५० रुपयांचा साबण महाग नाही, मात्र कांदा मात्र कायम स्वस्तच पाहिजे, अशी मानसिकता आहे.

कांद्याच्या मुद्द्यावर शासकीय यंत्रणांची भूमिका कशी असते?
– यापूर्वी दोनदा दरात घसरण झाल्यानंतर शासनाकडून कांदा उत्पादकांना मदत करण्यात आली. शासनाने २०१७ मध्ये ६० कोटी रुपये दिले. कांदा विक्री नोंदीनुसार शेतकऱ्याला ३० हजार रुपयांपर्यंत मदत मिळाली. कांद्याच्या मुद्द्यावर थेट पंतप्रधानांशी आम्ही बोलू शकतो. काही असेल तर तेही थेट संपर्क असतात. कांदा प्रश्नावर लेखी पाठपुरावा केल्यास त्यावर ते कार्यवाही करून प्रश्न सोडवतात.

तुमच्या बाजार समितीत कांद्याच्या पेमेंटची काय पध्दत आहे?
– बाजार समितीत लिलाव होऊन माल विकला, की सायंकाळी त्याची देयके अदा होतात. शेतकऱ्यांना रोख किंवा पाहिजे असेल तर ऑनलाइन देयके अदा करण्यात येतात. डिजिटल पेमेंटसाठी जनजागृती केली आहे. मात्र शेतकऱ्यांना रोख पैसे लागतात. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुविधा करून दिली आहे.
——
चौकट
अस्थिर कांदा धोरणाबद्दल आपले काय मत आहे?
– कांदा हे एक संवेदनशील पीक बनलेले आहे. कांद्याच्या मुद्द्यावर ठोस धोरण पाहिजे. कांदा निर्यात कधी सुरू करावी अन् कधी बंद करायची याबाबत शेतकऱ्यांना समोर ठेऊन धोरण असायला हवे. भारतात कांदा उत्पादनाच्या अनुषंगाने नैसर्गिक आवर्तन तयार झालेले आहे. टप्प्याटप्प्याने देशाच्या विविध भागातून कांदा उत्पादन होत असते. भारत नशीबवान देश आहे की, इतका स्वस्त कांदा आपल्याला मिळतो. नाही तर बांगलादेशसारख्या गरीब देशाला सुद्धा १५० रुपये प्रति किलोप्रमाणे कांदा खावा लागतो. त्यामुळे हा विचार व्हायला पाहिजे की, १३० कोटी लोकसंख्येचा देश स्वस्त कांदा खातोय, ही देवाचीच कृपा म्हणावी लागेल. डिसेंबर २०१९ मध्ये आमच्या बाजार समितीत २० किलोला २,०६५ रुपये दर मिळाला होता. हाच कांदा मार्च २०२० मध्ये ९० रुपयांप्रमाणे विक्री झाला. त्यामुळे ‘टाइम मॉनिटरिंग’ झाले पाहिजे. तरच त्यातील चढ-उतार समजतील. तज्ज्ञ, अभ्यासू, जाणकार यांच्यासोबत बसून यावर पर्याय निघू शकतो. शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित चांगले दर मिळावेत आणि ग्राहकांना रास्त दरात कांदा मिळावा, असे धोरण बनवले पाहिजे.

————————————–

 

News Item ID: 
820-news_story-1646638345-awsecm-461
Mobile Device Headline: 
कांद्याविषयी स्थिर आणि ठोस धोरण हवे
Appearance Status Tags: 
Section News
Site Section Tags: 
अॅग्रोमनी
There should be a stable and solid policy on onionsThere should be a stable and solid policy on onions
Mobile Body: 

गुजरात राज्यातील महुवा (जि. भावनगर) हा भाग लाल व पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनासाठी आणि कांदा प्रक्रिया उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथील बाजार समितीत दरवर्षी कांद्याची सुमारे हजार कोटी रूपयांची उलाढाल होते. गुजरातमधील विकसित झालेली ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. येथून प्रक्रियेसाठी कांद्याचा पुरवठा केला जातो. कांद्याची गुणवत्ता, बाजारपेठेची मागणी आणि शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन येथे कामकाज होते. युरोपातल्या देशांमध्ये पांढऱ्या कांद्याची निर्यात येथूनच होते. कांदा पिकाचे अभ्यासक व महुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्यामभाई पटेल यांच्याशी गुजरात दौऱ्यात केलेली ही खास बातचीत

महुवा ही पांढऱ्या कांद्याची मोठी बाजारपेठ विकसित झाली आहे? त्याची पार्श्वभूमी काय आहे?
– गेल्या ३० वर्षांपासून महुवा परिसरात पांढऱ्या कांद्याची लागवड व बीजोत्पादन वाढत आहे. संपूर्ण सौराष्ट्र प्रांतात लागवडी होत आहेत. कांद्याची मुख्य बाजारपेठ म्हणून महुवा कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. येथे स्थानिक पातळीवर १३० ते १४० कांदा(Onion)प्रक्रिया उद्योग आहेत. कांद्यावर प्रक्रिया करून चकत्या व भुकटी तयार करून त्यांची निर्यात केली जाते. याशिवाय युरोपातल्या देशांमध्ये १० हजार टन कांद्याची निर्यात होते. त्यासाठी प्रामुख्याने कांद्याची गुणवत्ता जपावी लागते. जो कांदा बाजारातून येतो त्याची हाताळणी व प्रतवारी होते. त्यापैकी ६५ टक्के पांढरा कांदा नाकारला जातो, फक्त ३५ टक्के कदा निर्यातयोग्य ठरतो. तो युरोपमध्ये पाठवला जातो.

युरोपात कांदा निर्यात करण्यातील आव्हाने कोणती?
– मागील काही दिवसांत येथून निर्यात झालेल्या कांद्यात रसायनांचे अंश म्हणजे रेसिड्यूची समस्या उदभवली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून अनावश्यक रासायनिक फवारण्या कमी करत सेंद्रिय कांदा(Organic onion) उत्पादन घेण्याकडे कल आहे. त्यामागील उद्देश एकच की, निर्यात वाढेल व त्याचा फायदा शेतकरी घेऊ शकतील. एक दिवस असा येईल की, सेंद्रिय कांदा उत्पादनाची मागणी येथूनच मोठ्या प्रमाणावर असेल. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही त्यासाठी अभियान सुरू केले आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. शेतकरी रेसिड्यू फ्री शेतमाल उत्पादनाच्या बाबतीत जागरूक झाला आहे. इथले कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे निर्यातीवर अवलंबून आहेत. त्यामुळे निर्यातीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतकऱ्यांना प्रचलित शेतीपध्दतीत बदल करावा लागेल.

सेंद्रिय कांदा उत्पादनासाठी काय प्रयत्न होत आहेत?
– आम्ही शेतकऱ्यांच्या गावात जाऊन बैठका घेतो. यासंबधी गुजरातीमध्ये ‘खेडूत ने फलीये, खेती ना बातो’ असे कार्यक्रमाचे नाव दिले आहे. ‘शेतीची गोष्ट शेतकऱ्यांच्या घरी’ या पद्धतीने जागर करण्यासाठी ३० कार्यक्रम केलेले आहेत. जनजागृती करणे एवढंच काम नाही. तर शेतकऱ्याला सेंद्रिय खते, कीटकनाशके माफक दराने पुरवण्यासाठीही आम्ही पुढाकार घेतला आहे. बाजार समितीच्या आवारात सेंद्रिय कृषी निविष्ठा विक्रीसाठी पाच विक्रीकेंद्र उभारली आहेत. शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यापेक्षा ३५ टक्के कमी दराने निविष्ठांचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना स्वस्त, गुणवत्तापूर्ण निविष्ठा सुलभ पद्धतीने मिळण्याची सुविधा आहे. याशिवाय १ कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. जो शेतकरी सेंद्रिय कृषी निविष्ठांची खरेदी करेल, त्यांना कमाल २ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन स्वरूपात मदत देऊ केली आहे. त्यासाठी बाजार समिती आणि स्थानिक उद्योजकांनी निधी दिला आहे. ही देशातील ही अशी पहिलीच बाजार समिती आहे.

देशातील एकूण कांदा आवकेत येथील वाटा किती आहे?
– यापूर्वी लाल व पांढऱ्या कांद्यामध्ये १५ टक्के इतका वाटा होता. आता तो १० टक्के आहे. कारण मध्य प्रदेशने कांदा उत्पादनात आघाडी घेतली आहे. याशिवाय कर्नाटक, राज्यस्थानमध्येही चांगल्या प्रकारे कांदा उत्पादन होत आहे.
हे हि पहा : 

कांद्याच्या दरातील चढ-उताराबद्दल काय सांगाल?
– कांद्याचे दर वाढल्यास सरकार घाबरते. मला असं वाटतं की, ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर वाढलेच पाहिजेत. या दरम्यान किरकोळ बाजारात ६० रुपये किलो भाव असलाच पाहिजे, तरच कांदा उत्पादक शेतकऱ्याला चांगला परतावा मिळेल. नाहीतर सरकारला नेहमी वाटतं की व्यापाऱ्यांमुळे कांद्याचे भाव वधारतात. पण हे चुकीचे आहे. कांदा महाग होऊच नये, असं अनेकांना वाटतं. कांद्याचे दर स्वस्तच राहिले पाहिजेत, ही धारणा चुकीची आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ६० ते ७० रुपये किलोप्रमाणे दर दिलाच पाहिजे. ग्राहकांना जर पडवडणाऱ्या दरात ९ महिने कांदा खायचा असेल, तर तीन महिने चढ्या दराने कांदा खरेदी करावा लागेल. ही वास्तविकता सरकारपर्यंत पोहचवावी लागेल.

गुजरातमध्ये कांद्यावरून राजकारण होते का?
– गुजरातमध्ये कांद्यावरून राजकारण नाही; मला वाटतं महाराष्ट्रातसुद्धा नाही. होतं काय की, न्यूज चॅनेलवाले गृहिणींकडे जातात आणि म्हणतात “बहनजी कांद्याचे भाव वाढले, आपलं तर बजेटचं बिघडलं…” अरे, आमच्या शेतकऱ्यांचं बजेट किती बिघडतं, हे यांना माहितच नाही. इतिहासात कधी असं घडलंय का, की महाग कांदा खाऊन कुणी आत्महत्या केली? मात्र कांदा मातीमोल विकल्यामुले शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  तीन वर्षात एकदा कांदा महाग होतो. तोही तीन महिन्यांसाठी. अशा वेळी जर १०० रुपयांनी कांदा खावा लागला तरी प्रेमाने खाल्ला पाहिजे. त्यात वाईट काय? सिनेमाचं तिकीट २०० रुपयांचं, ४०-५० रुपयांचा साबण महाग नाही, मात्र कांदा मात्र कायम स्वस्तच पाहिजे, अशी मानसिकता आहे.

कांद्याच्या मुद्द्यावर शासकीय यंत्रणांची भूमिका कशी असते?
– यापूर्वी दोनदा दरात घसरण झाल्यानंतर शासनाकडून कांदा उत्पादकांना मदत करण्यात आली. शासनाने २०१७ मध्ये ६० कोटी रुपये दिले. कांदा विक्री नोंदीनुसार शेतकऱ्याला ३० हजार रुपयांपर्यंत मदत मिळाली. कांद्याच्या मुद्द्यावर थेट पंतप्रधानांशी आम्ही बोलू शकतो. काही असेल तर तेही थेट संपर्क असतात. कांदा प्रश्नावर लेखी पाठपुरावा केल्यास त्यावर ते कार्यवाही करून प्रश्न सोडवतात.

तुमच्या बाजार समितीत कांद्याच्या पेमेंटची काय पध्दत आहे?
– बाजार समितीत लिलाव होऊन माल विकला, की सायंकाळी त्याची देयके अदा होतात. शेतकऱ्यांना रोख किंवा पाहिजे असेल तर ऑनलाइन देयके अदा करण्यात येतात. डिजिटल पेमेंटसाठी जनजागृती केली आहे. मात्र शेतकऱ्यांना रोख पैसे लागतात. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुविधा करून दिली आहे.
——
चौकट
अस्थिर कांदा धोरणाबद्दल आपले काय मत आहे?
– कांदा हे एक संवेदनशील पीक बनलेले आहे. कांद्याच्या मुद्द्यावर ठोस धोरण पाहिजे. कांदा निर्यात कधी सुरू करावी अन् कधी बंद करायची याबाबत शेतकऱ्यांना समोर ठेऊन धोरण असायला हवे. भारतात कांदा उत्पादनाच्या अनुषंगाने नैसर्गिक आवर्तन तयार झालेले आहे. टप्प्याटप्प्याने देशाच्या विविध भागातून कांदा उत्पादन होत असते. भारत नशीबवान देश आहे की, इतका स्वस्त कांदा आपल्याला मिळतो. नाही तर बांगलादेशसारख्या गरीब देशाला सुद्धा १५० रुपये प्रति किलोप्रमाणे कांदा खावा लागतो. त्यामुळे हा विचार व्हायला पाहिजे की, १३० कोटी लोकसंख्येचा देश स्वस्त कांदा खातोय, ही देवाचीच कृपा म्हणावी लागेल. डिसेंबर २०१९ मध्ये आमच्या बाजार समितीत २० किलोला २,०६५ रुपये दर मिळाला होता. हाच कांदा मार्च २०२० मध्ये ९० रुपयांप्रमाणे विक्री झाला. त्यामुळे ‘टाइम मॉनिटरिंग’ झाले पाहिजे. तरच त्यातील चढ-उतार समजतील. तज्ज्ञ, अभ्यासू, जाणकार यांच्यासोबत बसून यावर पर्याय निघू शकतो. शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित चांगले दर मिळावेत आणि ग्राहकांना रास्त दरात कांदा मिळावा, असे धोरण बनवले पाहिजे.

————————————–

 

English Headline: 
There should be a stable and solid policy on onions
Author Type: 
External Author
मुकुंद पिंगळे
गुजरात बाजार समिती agriculture market committee मका maize उत्पन्न बीजोत्पादन seed production onion organic शेती farming पुढाकार initiatives कर्नाटक सरकार government राजकारण politics महाराष्ट्र maharashtra भारत
Search Functional Tags: 
गुजरात, बाजार समिती, agriculture Market Committee, मका, Maize, उत्पन्न, बीजोत्पादन, Seed Production, onion, organic, शेती, farming, पुढाकार, Initiatives, कर्नाटक, सरकार, Government, राजकारण, Politics, महाराष्ट्र, Maharashtra, भारत
Twitter Publish: 
Meta Keyword: 
There should be a stable and solid policy on onions
Meta Description: 
बाजार समितीत दरवर्षी कांद्याची सुमारे हजार कोटी रूपयांची उलाढाल होते. गुजरातमधील विकसित झालेली ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. येथून प्रक्रियेसाठी कांद्याचा पुरवठा केला जातो. कांद्याची गुणवत्ता, बाजारपेठेची मागणी आणि शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन येथे कामकाज होते.

[ad_2]

Source link

READ ALSO

काकडी शेती व्यवसाय: या उन्हाळ्यात काकडीची लागवड करा, लाखोंचा नफा, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

शरबती गेहू: शरबती गहू इतका खास का आहे की तो तुम्हाला श्रीमंत बनवतो, जाणून घ्या त्याची लागवड आणि वैशिष्ट्ये

Tags: Agriculture Marathi NewsAgriculture NewsAgriculture News MarathiFarming News MarathiFarming News Update MarathiMarathi Agri NewsMarathi Agri News Update

Related Posts

काकडी शेती व्यवसाय: या उन्हाळ्यात काकडीची लागवड करा, लाखोंचा नफा, जाणून घ्या संपूर्ण पद्धत
बातम्या

काकडी शेती व्यवसाय: या उन्हाळ्यात काकडीची लागवड करा, लाखोंचा नफा, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

09 April 2022
शरबती गेहू: शरबती गहू इतका खास का आहे की तो तुम्हाला श्रीमंत बनवतो, जाणून घ्या त्याची लागवड आणि वैशिष्ट्ये
बातम्या

शरबती गेहू: शरबती गहू इतका खास का आहे की तो तुम्हाला श्रीमंत बनवतो, जाणून घ्या त्याची लागवड आणि वैशिष्ट्ये

09 April 2022
ही कंपनी टू व्हीलरला “फ्री सर्विस” देणार, 500 हून अधिक शहरांना मिळाली ही जबरदस्त ऑफर
बातम्या

ही कंपनी टू व्हीलरला “फ्री सर्विस” देणार, 500 हून अधिक शहरांना मिळाली ही जबरदस्त ऑफर

09 April 2022
IBPS जॉब 2022: परीक्षेशिवाय होणार थेट भरती, मिळेल 25 लाखांपर्यंत पगार
बातम्या

IBPS जॉब 2022: परीक्षेशिवाय होणार थेट भरती, मिळेल 25 लाखांपर्यंत पगार

09 April 2022
जनावरे बेवारस सोडणाऱ्या पशुमालकांना दंड करण्यात येईल, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत
बातम्या

जनावरे बेवारस सोडणाऱ्या पशुमालकांना दंड करण्यात येईल, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत

09 April 2022
केंद्रीय विद्यालय प्रवेश 2022: इयत्ता 2 आणि 11वीच्या खालील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू, लवकरच अर्ज करा
बातम्या

केंद्रीय विद्यालय प्रवेश 2022: इयत्ता 2 आणि 11वीच्या खालील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू, लवकरच अर्ज करा

09 April 2022
Next Post
Guidelines on agri infra fund may be tweaked to make it need-based

Guidelines on agri infra fund may be tweaked to make it need-based

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

[MJPSKY 4th,5th, 6th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020

MJPSKY All 7th List महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी 2020 Download Free

22 January 2020 - Updated on 12 April 2021
soyabean-rate

आजचे सोयाबीन बाजारभाव Soyabean Bajar Bhav Today 15/03/2022

15 March 2022
Farming Business Idea: गावात राहून हे 3 शेती व्यवसाय सुरू करा, कमी वेळात बक्कळ पैसे कमवा

Farming Business Idea: गावात राहून हे 3 शेती व्यवसाय सुरू करा, कमी वेळात बक्कळ पैसे कमवा

09 March 2022
pm kisan 11th installment पी एम किसान 11व्या हप्त्याचे 2000 हजार तारखेला खात्यात होणार जमा

pm kisan 11th installment पी एम किसान 11व्या हप्त्याचे 2000 हजार तारखेला खात्यात होणार जमा

23 April 2022
3rd list mjpsky (3rd List Village Wise) Mahatama jyotirao Phule karj Mafi 3rd List 2020 Download PDF

(Village Wise Yadi) Mahatama Jyotirao Phule karj Mafi 3rd, 4th, 5th, 6rh, 7th List 2020 Free Download PDF

29 February 2020 - Updated on 12 April 2021

EDITOR'S PICK

वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृती

वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृती

18 August 2020 - Updated on 16 March 2021
गुलाबाच्या पाकळ्या सुकवून गुणवत्ता कशी वाढवायची

गुलाबाच्या पाकळ्या सुकवून गुणवत्ता कशी वाढवायची

15 May 2021
तंत्र औषधी वनस्पती लागवडीचे…

तंत्र औषधी वनस्पती लागवडीचे…

21 May 2021
द्राक्षबागेत कलम यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबी

द्राक्षबागेत कलम यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबी

27 August 2020 - Updated on 16 March 2021

About Us

Amhi Kastkar™

❣️Maharashtra’s Fastest Growing Agricultural YouTube Channel & Youngest Agriculture Media News Publisher

Follow us

Categories

  • कर्जमाफी
  • किसान क्रेडिट कार्ड
  • कुक्कुट पालन
  • कृषिपूरक
  • कृषी प्रक्रिया
  • कृषी सल्ला
  • तंत्रज्ञान
  • धान्य
  • नगदी पिके
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
  • पंतप्रधान पीक विमा योजना
  • पीक व्यवस्थापन
  • फळे
  • फुले
  • बाजारभाव
  • बातम्या
  • भाजीपाला
  • मत्स्य व्यवसाय
  • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासन निर्णय
  • शुभेच्छा
  • शेती
  • शेतीविषयक योजना
  • शेळी पालन
  • संधी
  • सरकारी योजना
  • सौर कृषी पंप योजना
  • हवामान अंदाज

Recent Posts

  • gram panchayat yojana । या ग्रामपंचायतीच्या खात्यात येणार ₹861 कोटी पहा लाभार्थी ग्रामपंचायतीची यादी
  • pm mudra yojana in marathi घरबसल्या मिळेल 50 हजार रुपयांचे बिनव्याजी लोन फक्त 2 मिनिटात
  • Well Subsidy : नवीन विहिरी साठी मिळणार 100% अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु
  • PM Awas Yojana घरकुल योजना 2021-2022 साठी 36 जिल्ह्याच्या याद्या जाहीर! या यादीत नाव असेल तर मिळणार घरकुल
  • pm kisan 11th installment पी एम किसान 11व्या हप्त्याचे 2000 हजार तारखेला खात्यात होणार जमा
  • लग्नपत्रिका ऑनलाइन अर्ज व स्टेटस
  • ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना 2022: ऑनलाइन व लॉगिन
  • ऑनलाइन नोंदणी, लॉगिन आणि फायदे
  • Home
  • Blog
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions

© 2022 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम

© 2022 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.

Welcome Back!

OR

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In