• Home
  • Blog
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
Friday, May 20, 2022
Amhi Kastkar™
No Result
View All Result
  • Login
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result
Home बातम्या

भारतात स्वातंत्र्यानंतर शेतीचा विकास कसकसा झाला?

Team Amhi Kastkar™ by Team Amhi Kastkar™
28 March 2022
in बातम्या
0
भारतात स्वातंत्र्यानंतर शेतीचा विकास कसकसा झाला?
0
SHARES
0
VIEWS

[ad_1]

स्वातंत्र्योत्तर काळात भारतात पंचवार्षिक योजनांचे पर्व सुरू झाले. नियोजनबद्ध विकासाच्या प्रयत्‍नांमध्ये कृषीला भरपूर महत्त्व देणे आवश्यकच होते. कृषीवरील खर्चाचे प्रमाण जरी दर योजनेत बदलत गेले असले, तरी तिच्या विकासाचे उद्दिष्ट नेहमीच योजकारांच्या दृष्टिसमोर होते. वेगवेगळ्या प्रयत्‍नांनी अन्नोत्पादन व इतर कृषिउत्पादन वाढविणे, हे अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी जरूर होते.

एकतर, वाढत्या लोकसंख्येस पुरेसे अन्न मिळणे, वाढत्या उद्योगधंद्यांना पुरेसा कच्चा माल मिळणे व वाढत्या रोजगाराबरोबर वाढत जाणारी अन्नधान्यांची मागणी पुरविता येणे, यांसाठी कृषिउत्पादन वाढविणे आवश्यक होते. त्यासाठी आवश्यक ते कायदे करण्यात आले. जमीनदार, जहागिरदार, इनामदार इ. मध्यस्थ वर्गांचे उच्चाटन, कसणाऱ्‍या कुळांना संरक्षण, जमिनीची मालकी किंवा कबजा मिळवून देणे, जमीनधारणेवर कमाल मर्यादा घालणे, वेगवेगळ्या तुकड्यांचे सांधीकरण करणे इ. बाबतींत कायदे करण्यात आले व त्यांचा फायदा काही प्रमाणात कृषिउत्पादन वाढण्यात झाला.

पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांमध्ये जवळजवळ ३० लक्ष कुळांना २८ लक्ष हे. जमिनीची मालकी मिळाली व काही कुळे जमिनीची कबजेदार बनली. ‘कसेल त्याची जमीन’ हे तत्त्व अंमलात आल्याने जमिनीत सुधारणा होऊ लागली. १०८ लक्ष हे. जमिनीचे एकत्रीकरण-कायद्याने एकत्रीकरण झाले. पाणीपुरवठ्याकडेही अधिक लक्ष पुरविण्यात येऊन नियोजनाच्या पहिल्या पंधरा वर्षांत पाण्याखालची जमीन सु. ७५ टक्क्यांनी वाढली. एकंदर सिंचित क्षेत्रात जी भर पडली, तीमुळे धान्योत्पादन वाढू शकले.

गेल्या वीस वर्षांत सहकारी संस्थांतर्फे कृषीसाठी होणाऱ्‍या पतपुरवठ्यात कितीतरी भर पडली आहे. धान्योत्पादन वाढविण्यासाठी पहिल्या दोन योजनांत अधिक जमीन लागवडीखाली आणली गेली. त्यानंतर मात्र जमिनीचे दर हेक्टरी उत्पादन वाढविणे आवश्यक असल्याची जाणीव झाल्याने शेतकीचे तंत्र सुधारणे अपरिहार्य झाले. त्यासाठी विविध उपाय योजणे जरूर होते आणि हे प्रयत्‍न विस्तृत क्षेत्रावर विखुरण्याऐवजी मर्यादित प्रदेशात एकत्रित स्वरूपाने करणे योग्य वाटले.

म्हणूनच तिसऱ्‍या योजनाकाळात ‘सघन शेतीचा कार्यक्रम’[‘इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरल डिस्ट्रिक्ट्स् प्रोग्रॅम’ (पॅकेज)], काही निवडक जिल्ह्यांमधून सुरू करण्यात आला. प्रथम काही वर्षे त्याचा अनुभव निराशाजनकच होता, कारण निवडलेल्या काही जिल्ह्यांत पाणीपुरवठा अनिश्चित होता. शिवाय सुरुवातीस या कार्यक्रमात खतांचा जादा प्रमाणावर उपयोग करण्याकडेच लक्ष पुरविण्यात आले. नंतर जेव्हा पिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्‍या जातींकडे विशेष लक्ष पुरविले जाऊन त्यांचे बी-बियाणे विस्तृत प्रमाणावर पुरविले गेले, तेव्हाच हा कार्यक्रम विशेष यशस्वी होऊ शकला. १९६६-६७ मध्ये अशा जातींचे बी मुबलक प्रमाणावर वाटण्यात आले व तेव्हापासून धान्योत्पादन वाढत जाऊन १९७०-७१ मध्ये १०·७८ कोटी टनांपर्यंत पोहोचले. याचाच अर्थ गेल्या वीस वर्षांत झालेली वाढ उल्लेखनीय आहे.

अर्थात एवढ्यावरच समाधान मानून स्वस्थ बसणे योग्य होणार नाही. समाधानकारक अशी प्रगती फक्त गव्हाच्या बाबतीतच झाली आहे. १९६४-६५ ते १९७०-७१ या काळात गव्हाचे उत्पादन प्रतिवर्षी शेकडा १४ ने वाढत गेले व दर हेक्टरी गहू उत्पादनात प्रतिवर्षी शेकडा ७·५ प्रमाणे वाढ झाली. बाजरी, मका, तांदूळ व ज्वारी यांच्या उत्पादनात बेताचीच वाढ झाली असून डाळीचे उत्पादन तर घटले आहे.

एकूण अन्नोत्पादन १९५०-५१ पासून पहिल्या पंधरा वर्षांत जेवढ्या गतीने वाढले, तेवढ्याच गतीने गेल्या सहा वर्षांत वाढलेले दिसून येते. नगदी पिकांच्या उत्पादनात मात्र बरीच घट आढळून येते. परिणामतः एकूण शेतीउत्पादनाची वाढ चौथ्या योजनाकाळात प्रतिवर्षी शेकडा ५ ने व्हावी, हे योजनेचे उद्दिष्ट असतानासुद्धा प्रत्यक्षात ते शेकडा ३ ने वाढत आहे. या घटनांचा परिणाम म्हणजे, भारतीय शेतकी क्षेत्राच्या उत्पादनात असंतुलन निर्माण झाले आहे. परिणामी निरनिराळ्या राज्यांच्या कृषिविकासातही असंतुलन आढळते.

हे असंतुलन नाहीसे व्हावे, दर हेक्टरी उत्पादन व एकूण कृषिउत्पादन उच्च स्तरावर पोहोचून प्रतिवर्षी २·५ टक्क्यांनी वाढत जाणाऱ्‍या लोकसंख्येस पुरेसे व्हावे, म्हणून शेतीसुधारणेच्या प्रयत्‍नांवर विशेष भर दिला पाहिजे. खतांचा अधिकाधिक वापर, सुधारित बी-बियाणांची पेरणी, शक्य तेथे आधुनिक यंत्रांचा शेतीकामासाठी वापर, सहकारी संस्थांतर्फे पत इ. सुविधांचा विस्तृत प्रमाणावर पुरवठा व शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय व कुक्‍कुटव्यवसाय यांचा विकास अशा मार्गांनी शेतीव्यवस्थापनाचे आधुनिकीकरण शक्य झाल्यास कृषिउत्पादन राष्ट्रीय गरजांनुसार मुबलक व संतुलित होऊ शकेल

News Item ID: 
820-news_story-1648451131-awsecm-387
Mobile Device Headline: 
भारतात स्वातंत्र्यानंतर शेतीचा विकास कसकसा झाला?
Appearance Status Tags: 
Mukhya News
Site Section Tags: 
बातम्या
History of agriculture in India after IndependenceHistory of agriculture in India after Independence
Mobile Body: 

स्वातंत्र्योत्तर काळात भारतात पंचवार्षिक योजनांचे पर्व सुरू झाले. नियोजनबद्ध विकासाच्या प्रयत्‍नांमध्ये कृषीला भरपूर महत्त्व देणे आवश्यकच होते. कृषीवरील खर्चाचे प्रमाण जरी दर योजनेत बदलत गेले असले, तरी तिच्या विकासाचे उद्दिष्ट नेहमीच योजकारांच्या दृष्टिसमोर होते. वेगवेगळ्या प्रयत्‍नांनी अन्नोत्पादन व इतर कृषिउत्पादन वाढविणे, हे अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी जरूर होते.

एकतर, वाढत्या लोकसंख्येस पुरेसे अन्न मिळणे, वाढत्या उद्योगधंद्यांना पुरेसा कच्चा माल मिळणे व वाढत्या रोजगाराबरोबर वाढत जाणारी अन्नधान्यांची मागणी पुरविता येणे, यांसाठी कृषिउत्पादन वाढविणे आवश्यक होते. त्यासाठी आवश्यक ते कायदे करण्यात आले. जमीनदार, जहागिरदार, इनामदार इ. मध्यस्थ वर्गांचे उच्चाटन, कसणाऱ्‍या कुळांना संरक्षण, जमिनीची मालकी किंवा कबजा मिळवून देणे, जमीनधारणेवर कमाल मर्यादा घालणे, वेगवेगळ्या तुकड्यांचे सांधीकरण करणे इ. बाबतींत कायदे करण्यात आले व त्यांचा फायदा काही प्रमाणात कृषिउत्पादन वाढण्यात झाला.

पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांमध्ये जवळजवळ ३० लक्ष कुळांना २८ लक्ष हे. जमिनीची मालकी मिळाली व काही कुळे जमिनीची कबजेदार बनली. ‘कसेल त्याची जमीन’ हे तत्त्व अंमलात आल्याने जमिनीत सुधारणा होऊ लागली. १०८ लक्ष हे. जमिनीचे एकत्रीकरण-कायद्याने एकत्रीकरण झाले. पाणीपुरवठ्याकडेही अधिक लक्ष पुरविण्यात येऊन नियोजनाच्या पहिल्या पंधरा वर्षांत पाण्याखालची जमीन सु. ७५ टक्क्यांनी वाढली. एकंदर सिंचित क्षेत्रात जी भर पडली, तीमुळे धान्योत्पादन वाढू शकले.

गेल्या वीस वर्षांत सहकारी संस्थांतर्फे कृषीसाठी होणाऱ्‍या पतपुरवठ्यात कितीतरी भर पडली आहे. धान्योत्पादन वाढविण्यासाठी पहिल्या दोन योजनांत अधिक जमीन लागवडीखाली आणली गेली. त्यानंतर मात्र जमिनीचे दर हेक्टरी उत्पादन वाढविणे आवश्यक असल्याची जाणीव झाल्याने शेतकीचे तंत्र सुधारणे अपरिहार्य झाले. त्यासाठी विविध उपाय योजणे जरूर होते आणि हे प्रयत्‍न विस्तृत क्षेत्रावर विखुरण्याऐवजी मर्यादित प्रदेशात एकत्रित स्वरूपाने करणे योग्य वाटले.

म्हणूनच तिसऱ्‍या योजनाकाळात ‘सघन शेतीचा कार्यक्रम’[‘इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरल डिस्ट्रिक्ट्स् प्रोग्रॅम’ (पॅकेज)], काही निवडक जिल्ह्यांमधून सुरू करण्यात आला. प्रथम काही वर्षे त्याचा अनुभव निराशाजनकच होता, कारण निवडलेल्या काही जिल्ह्यांत पाणीपुरवठा अनिश्चित होता. शिवाय सुरुवातीस या कार्यक्रमात खतांचा जादा प्रमाणावर उपयोग करण्याकडेच लक्ष पुरविण्यात आले. नंतर जेव्हा पिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्‍या जातींकडे विशेष लक्ष पुरविले जाऊन त्यांचे बी-बियाणे विस्तृत प्रमाणावर पुरविले गेले, तेव्हाच हा कार्यक्रम विशेष यशस्वी होऊ शकला. १९६६-६७ मध्ये अशा जातींचे बी मुबलक प्रमाणावर वाटण्यात आले व तेव्हापासून धान्योत्पादन वाढत जाऊन १९७०-७१ मध्ये १०·७८ कोटी टनांपर्यंत पोहोचले. याचाच अर्थ गेल्या वीस वर्षांत झालेली वाढ उल्लेखनीय आहे.

अर्थात एवढ्यावरच समाधान मानून स्वस्थ बसणे योग्य होणार नाही. समाधानकारक अशी प्रगती फक्त गव्हाच्या बाबतीतच झाली आहे. १९६४-६५ ते १९७०-७१ या काळात गव्हाचे उत्पादन प्रतिवर्षी शेकडा १४ ने वाढत गेले व दर हेक्टरी गहू उत्पादनात प्रतिवर्षी शेकडा ७·५ प्रमाणे वाढ झाली. बाजरी, मका, तांदूळ व ज्वारी यांच्या उत्पादनात बेताचीच वाढ झाली असून डाळीचे उत्पादन तर घटले आहे.

एकूण अन्नोत्पादन १९५०-५१ पासून पहिल्या पंधरा वर्षांत जेवढ्या गतीने वाढले, तेवढ्याच गतीने गेल्या सहा वर्षांत वाढलेले दिसून येते. नगदी पिकांच्या उत्पादनात मात्र बरीच घट आढळून येते. परिणामतः एकूण शेतीउत्पादनाची वाढ चौथ्या योजनाकाळात प्रतिवर्षी शेकडा ५ ने व्हावी, हे योजनेचे उद्दिष्ट असतानासुद्धा प्रत्यक्षात ते शेकडा ३ ने वाढत आहे. या घटनांचा परिणाम म्हणजे, भारतीय शेतकी क्षेत्राच्या उत्पादनात असंतुलन निर्माण झाले आहे. परिणामी निरनिराळ्या राज्यांच्या कृषिविकासातही असंतुलन आढळते.

हे असंतुलन नाहीसे व्हावे, दर हेक्टरी उत्पादन व एकूण कृषिउत्पादन उच्च स्तरावर पोहोचून प्रतिवर्षी २·५ टक्क्यांनी वाढत जाणाऱ्‍या लोकसंख्येस पुरेसे व्हावे, म्हणून शेतीसुधारणेच्या प्रयत्‍नांवर विशेष भर दिला पाहिजे. खतांचा अधिकाधिक वापर, सुधारित बी-बियाणांची पेरणी, शक्य तेथे आधुनिक यंत्रांचा शेतीकामासाठी वापर, सहकारी संस्थांतर्फे पत इ. सुविधांचा विस्तृत प्रमाणावर पुरवठा व शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय व कुक्‍कुटव्यवसाय यांचा विकास अशा मार्गांनी शेतीव्यवस्थापनाचे आधुनिकीकरण शक्य झाल्यास कृषिउत्पादन राष्ट्रीय गरजांनुसार मुबलक व संतुलित होऊ शकेल

English Headline: 
History of agriculture in India after Independence | History of India
Author Type: 
External Author
टीम ॲग्रोवन
कृषी agriculture विकास भारत रोजगार employment पाणी water शेती farming खत fertiliser गहू wheat डाळ यंत्र machine
Search Functional Tags: 
कृषी, Agriculture, विकास, भारत, रोजगार, Employment, पाणी, Water, शेती, farming, खत, Fertiliser, गहू, wheat, डाळ, यंत्र, Machine
Twitter Publish: 
Meta Keyword: 
History of agriculture in India after Independence | History of India
Meta Description: 
कृषी विकासाचे उद्दिष्ट नेहमीच योजकारांच्या दृष्टिसमोर होते. वेगवेगळ्या प्रयत्‍नांनी अन्नोत्पादन व इतर कृषिउत्पादन वाढविणे, हे अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी जरूर होते.

[ad_2]

Source link

READ ALSO

काकडी शेती व्यवसाय: या उन्हाळ्यात काकडीची लागवड करा, लाखोंचा नफा, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

शरबती गेहू: शरबती गहू इतका खास का आहे की तो तुम्हाला श्रीमंत बनवतो, जाणून घ्या त्याची लागवड आणि वैशिष्ट्ये

Tags: Agriculture Marathi NewsAgriculture NewsAgriculture News MarathiFarming News MarathiFarming News Update MarathiMarathi Agri NewsMarathi Agri News Update

Related Posts

काकडी शेती व्यवसाय: या उन्हाळ्यात काकडीची लागवड करा, लाखोंचा नफा, जाणून घ्या संपूर्ण पद्धत
बातम्या

काकडी शेती व्यवसाय: या उन्हाळ्यात काकडीची लागवड करा, लाखोंचा नफा, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

09 April 2022
शरबती गेहू: शरबती गहू इतका खास का आहे की तो तुम्हाला श्रीमंत बनवतो, जाणून घ्या त्याची लागवड आणि वैशिष्ट्ये
बातम्या

शरबती गेहू: शरबती गहू इतका खास का आहे की तो तुम्हाला श्रीमंत बनवतो, जाणून घ्या त्याची लागवड आणि वैशिष्ट्ये

09 April 2022
ही कंपनी टू व्हीलरला “फ्री सर्विस” देणार, 500 हून अधिक शहरांना मिळाली ही जबरदस्त ऑफर
बातम्या

ही कंपनी टू व्हीलरला “फ्री सर्विस” देणार, 500 हून अधिक शहरांना मिळाली ही जबरदस्त ऑफर

09 April 2022
IBPS जॉब 2022: परीक्षेशिवाय होणार थेट भरती, मिळेल 25 लाखांपर्यंत पगार
बातम्या

IBPS जॉब 2022: परीक्षेशिवाय होणार थेट भरती, मिळेल 25 लाखांपर्यंत पगार

09 April 2022
जनावरे बेवारस सोडणाऱ्या पशुमालकांना दंड करण्यात येईल, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत
बातम्या

जनावरे बेवारस सोडणाऱ्या पशुमालकांना दंड करण्यात येईल, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत

09 April 2022
केंद्रीय विद्यालय प्रवेश 2022: इयत्ता 2 आणि 11वीच्या खालील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू, लवकरच अर्ज करा
बातम्या

केंद्रीय विद्यालय प्रवेश 2022: इयत्ता 2 आणि 11वीच्या खालील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू, लवकरच अर्ज करा

09 April 2022
Next Post
खेड्यातील आणि शहरातील महिलांना सक्षम करण्यासाठी मोफत शिलाई मशीन उपलब्ध आहे, अर्ज कसा करावा हे जाणून घ्या

खेड्यातील आणि शहरातील महिलांना सक्षम करण्यासाठी मोफत शिलाई मशीन उपलब्ध आहे, अर्ज कसा करावा हे जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

[MJPSKY 4th,5th, 6th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020

MJPSKY All 7th List महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी 2020 Download Free

22 January 2020 - Updated on 12 April 2021
soyabean-rate

आजचे सोयाबीन बाजारभाव Soyabean Bajar Bhav Today 15/03/2022

15 March 2022
Farming Business Idea: गावात राहून हे 3 शेती व्यवसाय सुरू करा, कमी वेळात बक्कळ पैसे कमवा

Farming Business Idea: गावात राहून हे 3 शेती व्यवसाय सुरू करा, कमी वेळात बक्कळ पैसे कमवा

09 March 2022
pm kisan 11th installment पी एम किसान 11व्या हप्त्याचे 2000 हजार तारखेला खात्यात होणार जमा

pm kisan 11th installment पी एम किसान 11व्या हप्त्याचे 2000 हजार तारखेला खात्यात होणार जमा

23 April 2022
3rd list mjpsky (3rd List Village Wise) Mahatama jyotirao Phule karj Mafi 3rd List 2020 Download PDF

(Village Wise Yadi) Mahatama Jyotirao Phule karj Mafi 3rd, 4th, 5th, 6rh, 7th List 2020 Free Download PDF

29 February 2020 - Updated on 12 April 2021

EDITOR'S PICK

राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार 

08 August 2020 - Updated on 16 March 2021
परभणी, हिंगोली जिल्ह्यात हमीभावाने १६ हजार  क्विंटल हरभरा खरेदी

परभणी, हिंगोली जिल्ह्यात हमीभावाने १६ हजार क्विंटल हरभरा खरेदी

22 March 2022
हवामान चेतावणी!  देशाच्या या राज्यात वादळी वा th्यासह पाऊस पडण्याची शक्यता!

हवामान चेतावणी! देशाच्या या राज्यात वादळी वा th्यासह पाऊस पडण्याची शक्यता!

06 May 2021
Monsoon 2021

[Hindi] पहाणे वर बर्बबरी आणि मैदानी क्षेत्र बारिश चालू, काल पासून क्रियाकलाप कमी शक्यता / [Hindi] पर्वतांमध्ये हिमवर्षाव आणि मैदानावर पाऊस सुरू, क्रियाकलाप उद्या संकुचित

26 March 2021

About Us

Amhi Kastkar™

❣️Maharashtra’s Fastest Growing Agricultural YouTube Channel & Youngest Agriculture Media News Publisher

Follow us

Categories

  • कर्जमाफी
  • किसान क्रेडिट कार्ड
  • कुक्कुट पालन
  • कृषिपूरक
  • कृषी प्रक्रिया
  • कृषी सल्ला
  • तंत्रज्ञान
  • धान्य
  • नगदी पिके
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
  • पंतप्रधान पीक विमा योजना
  • पीक व्यवस्थापन
  • फळे
  • फुले
  • बाजारभाव
  • बातम्या
  • भाजीपाला
  • मत्स्य व्यवसाय
  • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासन निर्णय
  • शुभेच्छा
  • शेती
  • शेतीविषयक योजना
  • शेळी पालन
  • संधी
  • सरकारी योजना
  • सौर कृषी पंप योजना
  • हवामान अंदाज

Recent Posts

  • gram panchayat yojana । या ग्रामपंचायतीच्या खात्यात येणार ₹861 कोटी पहा लाभार्थी ग्रामपंचायतीची यादी
  • pm mudra yojana in marathi घरबसल्या मिळेल 50 हजार रुपयांचे बिनव्याजी लोन फक्त 2 मिनिटात
  • Well Subsidy : नवीन विहिरी साठी मिळणार 100% अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु
  • PM Awas Yojana घरकुल योजना 2021-2022 साठी 36 जिल्ह्याच्या याद्या जाहीर! या यादीत नाव असेल तर मिळणार घरकुल
  • pm kisan 11th installment पी एम किसान 11व्या हप्त्याचे 2000 हजार तारखेला खात्यात होणार जमा
  • लग्नपत्रिका ऑनलाइन अर्ज व स्टेटस
  • ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना 2022: ऑनलाइन व लॉगिन
  • ऑनलाइन नोंदणी, लॉगिन आणि फायदे
  • Home
  • Blog
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions

© 2022 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम

© 2022 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.

Welcome Back!

OR

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In