[ad_1]
पुणे : राज्यात असलेल्या कोरड्या हवामान उन्हाचा चटका वाढत आहे. विदर्भातील अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत आजपासून उष्णतेची लाट येणार आहे. येत्या चार ते पाच दिवस ही लाट राहणार आहे. त्यामुळे कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.
सध्या विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर मराठवाड्याच्या काही भागांत व कोकण- गोव्याच्या भागांत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. रविवारी (ता.४) सकाळी चोवीस तासांत चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
दोन दिवसांपूर्वी दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टी व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती विरून गेली आहे. छत्तीसगडच्या दक्षिण भागातही चक्रीय वाऱ्याची स्थिती असून, ती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे. उत्तर कर्नाटक ते तमिळनाडूच्या उत्तर-दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे देशातील वातावरणात बदल होत असून, काही ठिकाणी उष्णतेची लाट, तर देशाच्या काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
शहरातील कमाल तापमान
- मुंबई (सांताक्रूझ) ३१.६
- अलिबाग ३३.७
- रत्नागिरी ३२.५
- डहाणू ३२.७
- पुणे ३७.९
- कोल्हापूर ३४.५
- महाबळेश्वर २९.७
- मालेगाव ४०.२
- नाशिक ३८
- सांगली ३७
- सातारा ३७.३
- सोलापूर ४०.८
- औरंगाबाद ३९
- परभणी ४१.१
- नांदेड ४०.५
- अकोला ४२
- अमरावती ४१.२
- बुलडाणा ३९
- ब्रह्मपुरी ४३.४
- चंद्रपूर ४३.४
- गोंदिया ४०.२
- नागपूर ४०.६
- वर्धा ४१.६
पुणे : राज्यात असलेल्या कोरड्या हवामान उन्हाचा चटका वाढत आहे. विदर्भातील अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत आजपासून उष्णतेची लाट येणार आहे. येत्या चार ते पाच दिवस ही लाट राहणार आहे. त्यामुळे कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.
सध्या विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर मराठवाड्याच्या काही भागांत व कोकण- गोव्याच्या भागांत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. रविवारी (ता.४) सकाळी चोवीस तासांत चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
दोन दिवसांपूर्वी दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टी व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती विरून गेली आहे. छत्तीसगडच्या दक्षिण भागातही चक्रीय वाऱ्याची स्थिती असून, ती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे. उत्तर कर्नाटक ते तमिळनाडूच्या उत्तर-दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे देशातील वातावरणात बदल होत असून, काही ठिकाणी उष्णतेची लाट, तर देशाच्या काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
शहरातील कमाल तापमान
- मुंबई (सांताक्रूझ) ३१.६
- अलिबाग ३३.७
- रत्नागिरी ३२.५
- डहाणू ३२.७
- पुणे ३७.९
- कोल्हापूर ३४.५
- महाबळेश्वर २९.७
- मालेगाव ४०.२
- नाशिक ३८
- सांगली ३७
- सातारा ३७.३
- सोलापूर ४०.८
- औरंगाबाद ३९
- परभणी ४१.१
- नांदेड ४०.५
- अकोला ४२
- अमरावती ४१.२
- बुलडाणा ३९
- ब्रह्मपुरी ४३.४
- चंद्रपूर ४३.४
- गोंदिया ४०.२
- नागपूर ४०.६
- वर्धा ४१.६
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.