[ad_1]
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित करताना या योजनाचा उल्लेख केला होता. सरकारची ही योजना महत्त्वकांक्षी आहे तसेच या योजनेमुळे नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. जवळपास ८१ कोटी नागरिकांना कमी दरात धान्य मिळवून देणारी केंद्र सरकारची योजना, जन वितरण प्रणाली सुरू झाली आहे.
मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी 16 कलमी योजना, उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दीष्ट
Loading…
तसेच ही योजना २०२१ पर्यंत सर्व देशभऱात लागू केली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते. तसेच अन्न नागरी पुरवठा व वितरण मंत्री रामेविलास पासवान यांनी ट्विट करुन ही योजना लागू झाल्याची माहिती दिली. तसेच मार्च २०२१ पर्यंत हे योजना पूर्ण देशात लागू केली जाईल.
कृषी क्षेत्राला चालना देतानाच शेतकरी चिंतामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल – दादाजी भुसे
तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत देशातील ८१ कोटी लोकांना स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ दोन रुपये तर गहू एक रुपये प्रतिकिलोने मिळणार आहे. या योजनेचा लाभ विविध राज्यात राहणाऱ्या मजदूरांना कुठेही एकाच रेशन कार्डवर रेशन मिळू शकते. तसेच लाभार्थ्यांना आधार कार्डवरील इलेक्ट्रिक पॉईंट ऑफ सेल (पॉस) कडून या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ही योजना देशातील २० राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या –
कृषीसाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा वापर प्रत्यक्षात अवैध धंद्यासाठी
खुशखबर; शेतकऱ्यांसाठी सरकार उपलब्ध करुन देणार २ लाख कोटी रुपयांचे कर्ज
‘शेतकऱ्यांची खरीप हंगाम पेरणीपूर्व कामे लॉकडाऊनमुळे रखडू नयेत याची दक्षता घ्या’
[ad_2]
Source link