[ad_1]
सातारा : कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महावितरण विरोधातील आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. २४) कृष्णानगर येथील महावितरण कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
अन्यायकारक वीजबिल वसुलीच्या विरोधात, खोटी बिले रद्द करण्यासाठी व दहा तास अखंडित वीज मिळण्यासाठी ठिय्या आंदोलन कोल्हापुरात सरू आहे. एफआरपीचे दोन तुकडे करणाऱ्या शासन निर्णयाचा जाहीर निषेध म्हणून सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही आंदोलन सुरू केले. या वेळी आंदोलनकर्ते कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला बसण्याची विनंती केली. मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांच्यासह शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. आंदोलनाची धग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कागल येथे महावितरणचे कार्यालय पेटवले
कोल्हापूर : ‘‘दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथे सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला कागल येथे हिंसक वळण लागले. धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे अज्ञातांनी कागलचे महावितरण कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न केला. शाहू कारखान्याच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली.
सातारा : कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महावितरण विरोधातील आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. २४) कृष्णानगर येथील महावितरण कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
अन्यायकारक वीजबिल वसुलीच्या विरोधात, खोटी बिले रद्द करण्यासाठी व दहा तास अखंडित वीज मिळण्यासाठी ठिय्या आंदोलन कोल्हापुरात सरू आहे. एफआरपीचे दोन तुकडे करणाऱ्या शासन निर्णयाचा जाहीर निषेध म्हणून सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही आंदोलन सुरू केले. या वेळी आंदोलनकर्ते कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला बसण्याची विनंती केली. मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांच्यासह शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. आंदोलनाची धग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कागल येथे महावितरणचे कार्यालय पेटवले
कोल्हापूर : ‘‘दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथे सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला कागल येथे हिंसक वळण लागले. धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे अज्ञातांनी कागलचे महावितरण कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न केला. शाहू कारखान्याच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.