[ad_1]
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा जोर आणि जोश २४व्या दिवशी कडाक्याच्या थंडीतही कायम होता. देशभरातून या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, संघ आणि संघटनांची शनिवारीही येथे हजेरी होती. केंद्र सरकारच्या पातळीवर कोणतेही अधिकृत पाऊल उचलले न गेल्यामुळे राजकीय पटलावर कोणतीही हालचाल नव्हती.
शेतकरी आंदोलनामुळे प्रशासनाने सिंघू, औचंडी, पियू मनियारी, मंगेश सीमा बंद करून वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविली. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत, सर्व कृषी कायदे तत्काळ रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा जोर आणि जोश २४व्या दिवशी कडाक्याच्या थंडीतही कायम होता. देशभरातून या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, संघ आणि संघटनांची शनिवारीही येथे हजेरी होती. केंद्र सरकारच्या पातळीवर कोणतेही अधिकृत पाऊल उचलले न गेल्यामुळे राजकीय पटलावर कोणतीही हालचाल नव्हती.
शेतकरी आंदोलनामुळे प्रशासनाने सिंघू, औचंडी, पियू मनियारी, मंगेश सीमा बंद करून वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविली. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत, सर्व कृषी कायदे तत्काळ रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
[ad_2]
Source link