[ad_1]
नगर : नगर व नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६ साखर कारखान्यांनी यंदा १ कोटी ६३ टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १ कोटी ५९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. आतापर्यंत सर्वाधिक १६ लाख ७ हजार ५३० टन उसाचे गाळप केले आहे. गेल्यावर्षी केवळ ५६ लाख टन गाळप झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीपेक्षा अधिक उसाचे गाळप झाले आहे.
नगर जिल्ह्यात सहकारी १४ व खासगी ८ असे २२ तर नाशिक जिल्ह्यात २ खासगी व दोन सहकारी, असे चार साखर कारखान्यांतून यंदा उसाचे गाळप केले आहे. नगर जिल्ह्यातील साखर कारखान्याची दररोजची गाळप क्षमता ९५ हजार ५०० टन आहे. सध्या चाळीस हजार टन उसाचे गाळप सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात २३ हजार मेट्रीक टनाची क्षमता असली तरी सध्या केवळ अडीच हजार टन गाळप सुरू आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत श्रीगोंदा, क्रांती शुगर, पियुष शुगर, अंबिका शुगर हे पाच साखर कारखाने बंद झाले आहेत. १ कोटी ५९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. आंबालिका साखर कारखान्याने आतापर्यंत सर्वाधिक १६ लाख ७ हजार ५३० टन उसाचे गाळप केले आहे. गेल्या वर्षी केवळ ५६ लाख टन गाळप झाले होते.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीपेक्षा अधिक उसाचे गाळप झाले आहे. सहकारी कारखान्यात ज्ञानेश्वर कारखान्याने १३ लाख ३१ हजार टनाचे गाळप केले आहे. अजून काही कारखाने महिनाभर चालतील, अशी स्थिती आहे.
नगर : नगर व नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६ साखर कारखान्यांनी यंदा १ कोटी ६३ टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १ कोटी ५९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. आतापर्यंत सर्वाधिक १६ लाख ७ हजार ५३० टन उसाचे गाळप केले आहे. गेल्यावर्षी केवळ ५६ लाख टन गाळप झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीपेक्षा अधिक उसाचे गाळप झाले आहे.
नगर जिल्ह्यात सहकारी १४ व खासगी ८ असे २२ तर नाशिक जिल्ह्यात २ खासगी व दोन सहकारी, असे चार साखर कारखान्यांतून यंदा उसाचे गाळप केले आहे. नगर जिल्ह्यातील साखर कारखान्याची दररोजची गाळप क्षमता ९५ हजार ५०० टन आहे. सध्या चाळीस हजार टन उसाचे गाळप सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात २३ हजार मेट्रीक टनाची क्षमता असली तरी सध्या केवळ अडीच हजार टन गाळप सुरू आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत श्रीगोंदा, क्रांती शुगर, पियुष शुगर, अंबिका शुगर हे पाच साखर कारखाने बंद झाले आहेत. १ कोटी ५९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. आंबालिका साखर कारखान्याने आतापर्यंत सर्वाधिक १६ लाख ७ हजार ५३० टन उसाचे गाळप केले आहे. गेल्या वर्षी केवळ ५६ लाख टन गाळप झाले होते.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीपेक्षा अधिक उसाचे गाळप झाले आहे. सहकारी कारखान्यात ज्ञानेश्वर कारखान्याने १३ लाख ३१ हजार टनाचे गाळप केले आहे. अजून काही कारखाने महिनाभर चालतील, अशी स्थिती आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.