[ad_1]
इम्फाळ: मणिपूर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यांसाठी आज मतदान पार पडले. यादरम्यान दोन जिल्ह्यात मतदानादरम्यान हिंसा झाली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. एका ठिकाणी हिंसाचारावर नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात लांफेल (Lamphel)भागात काही अज्ञात हल्लेखोरांनी भाजपमधून निलंबित झालेले सी. बिजॉय यांच्या निवासस्थानावर गावठी बॉम्ब फेकला. यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, सायंकाळी चार वाजेपर्यंत मणिपूर(Manipur) येथे दुसऱ्या टप्प्यांत ५० टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद झाली.
मणिपूरच्या सहा जिल्ह्यातील २२ मतदारसंघासाठी ९२ उमेदवार मैदानात आहेत. यासाठी १२४७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. निवडणूक आयोगाने सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात कोणतिही कसूर ठेवली नाही. तरीही आज शेवटच्या टप्प्यात दोन वेगवेगळ्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना थौबल जिल्ह्यात तर दुसरी घटना सेनापति जिल्ह्यात झाली आहे. एका घटनेत भाजप कार्यकर्त्यांची कॉंग्रेस कार्यकर्त्याकडून हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. एल. अंउबा सिंह (वय २५) हे सकाळी गोळीबारात जखमी झाले. त्यांना दवाखान्यात आणले असता मृत घोषित करण्यात आले.
हे हि पहा :
शुक्रवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सी.बिजॉय यांच्या निवासस्थानाच्या दिशेने गावठी बॉम्ब फेकला. यात कोणीही जखमी झाले नाही. बिजॉय यांना सहा वर्षासाठी पक्षातून काढून टाकले आहे. पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करत गेल्या दोन महिन्यापूर्वी त्यांना पक्षातून निलंबित केले. यावेळी बिजॉय पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की या हल्ल्यातून मला इशारा देण्याचा प्रयत्न झाला असावा. माझे तोंड गप्प करण्यासाठीच हल्ला झाल्याचा दावा त्यांनी केला. याप्रकरणी पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.
इम्फाळ: मणिपूर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यांसाठी आज मतदान पार पडले. यादरम्यान दोन जिल्ह्यात मतदानादरम्यान हिंसा झाली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. एका ठिकाणी हिंसाचारावर नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात लांफेल (Lamphel)भागात काही अज्ञात हल्लेखोरांनी भाजपमधून निलंबित झालेले सी. बिजॉय यांच्या निवासस्थानावर गावठी बॉम्ब फेकला. यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, सायंकाळी चार वाजेपर्यंत मणिपूर(Manipur) येथे दुसऱ्या टप्प्यांत ५० टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद झाली.
मणिपूरच्या सहा जिल्ह्यातील २२ मतदारसंघासाठी ९२ उमेदवार मैदानात आहेत. यासाठी १२४७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. निवडणूक आयोगाने सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात कोणतिही कसूर ठेवली नाही. तरीही आज शेवटच्या टप्प्यात दोन वेगवेगळ्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना थौबल जिल्ह्यात तर दुसरी घटना सेनापति जिल्ह्यात झाली आहे. एका घटनेत भाजप कार्यकर्त्यांची कॉंग्रेस कार्यकर्त्याकडून हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. एल. अंउबा सिंह (वय २५) हे सकाळी गोळीबारात जखमी झाले. त्यांना दवाखान्यात आणले असता मृत घोषित करण्यात आले.
हे हि पहा :
शुक्रवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सी.बिजॉय यांच्या निवासस्थानाच्या दिशेने गावठी बॉम्ब फेकला. यात कोणीही जखमी झाले नाही. बिजॉय यांना सहा वर्षासाठी पक्षातून काढून टाकले आहे. पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करत गेल्या दोन महिन्यापूर्वी त्यांना पक्षातून निलंबित केले. यावेळी बिजॉय पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की या हल्ल्यातून मला इशारा देण्याचा प्रयत्न झाला असावा. माझे तोंड गप्प करण्यासाठीच हल्ला झाल्याचा दावा त्यांनी केला. याप्रकरणी पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.