[ad_1]
वनशेती उपअभियाना अंतर्गत बांध तिथे झाड ही योजना २०१६-१७ मध्ये सुरू करण्यात आली होती. शेतीसह शेतीच्या बांधावर झाडे लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे आणि बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती प्रक्रियेस प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली.
हेही वाचा – महाराष्ट्र सरकारचा मोंदींना पाठींबा?; राजू शेट्टींचं राहुल गांधीना पत्र
महाराष्ट्रासह सध्या देशातील २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत मदत दिली जाते. या योजनेंतर्गत रोपवाटिका विकास, बांधावरील वृक्षारोपण, फळ देणारी झाडे, तेलबिया, औषधी वनस्पती याशिवाय फळ देणारी झाडे लावून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते.
हेही वाचा – चालू हंगामात साखर निर्यात तीन पटीने वाढली – इस्मा
फलोत्पादन क्षेत्रास चालना देण्यासाठी २०१४-२०१५ पासून केंद्र सरकारकडून एकात्मिक फलोत्पादन विकास योजना राबवण्यात येत आहे. फळे, भाजीपाला, मश्रुम, रूट, ट्युबर, मसाले, फुले नारळ, काजू, बांबू आदीच्या लागवडीतून फलोत्पादन क्षेत्राचा विकास करण्यात येत आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ही योजना राबवण्यात येत आहे. . याबाबतची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नुकतीच राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे.
वनशेती उपअभियाना अंतर्गत बांध तिथे झाड ही योजना २०१६-१७ मध्ये सुरू करण्यात आली होती. शेतीसह शेतीच्या बांधावर झाडे लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे आणि बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती प्रक्रियेस प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली.
हेही वाचा – महाराष्ट्र सरकारचा मोंदींना पाठींबा?; राजू शेट्टींचं राहुल गांधीना पत्र
महाराष्ट्रासह सध्या देशातील २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत मदत दिली जाते. या योजनेंतर्गत रोपवाटिका विकास, बांधावरील वृक्षारोपण, फळ देणारी झाडे, तेलबिया, औषधी वनस्पती याशिवाय फळ देणारी झाडे लावून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते.
हेही वाचा – चालू हंगामात साखर निर्यात तीन पटीने वाढली – इस्मा
फलोत्पादन क्षेत्रास चालना देण्यासाठी २०१४-२०१५ पासून केंद्र सरकारकडून एकात्मिक फलोत्पादन विकास योजना राबवण्यात येत आहे. फळे, भाजीपाला, मश्रुम, रूट, ट्युबर, मसाले, फुले नारळ, काजू, बांबू आदीच्या लागवडीतून फलोत्पादन क्षेत्राचा विकास करण्यात येत आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ही योजना राबवण्यात येत आहे. . याबाबतची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नुकतीच राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.