Month: September 2020

 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात कापणी सुरू

 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात कापणी सुरू

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात भात पीक क्षेत्र परिपक्व स्थितीत ...

पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा उत्पादकांना फटका

पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा उत्पादकांना फटका

नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या पावसाने नगर जिल्ह्यातील सुमारे १७ हजार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पावसामुळे खरिपातील ...

पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर चारा पिकांची लागवड

पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर चारा पिकांची लागवड

पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा पिकांच्या लागवड क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत एक लाख ३८ ...

नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे नाहीच

नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे नाहीच

नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले. आठ दिवसांपूर्वीच पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे प्रशासनाने ...

कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांना सोनियांचे आदेश

कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांना सोनियांचे आदेश

नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लावावेत, यासाठी वेगळे पर्यायी कायदे तयार केले जावेत, राज्यघटनेतील ...

काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; कृषी कायद्यांच्या विरोधकांवर मोदींची टीका

काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; कृषी कायद्यांच्या विरोधकांवर मोदींची टीका

नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे काही लोकांचा काळा पैसा कमाविण्याचे मार्ग बंद झाले आहेत, त्यामुळेच हे लोक शेतकरी हिताच्या कायद्यांना ...

कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर लढू : मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग

कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर लढू : मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग

चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबने ही लढाई आता सर्वोच्च न्यायालयामध्ये नेण्याचा निर्धार केला आहे. पंजाबचे ...

कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात संभ्रम; आज मंत्रिमंडळात चर्चा

कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात संभ्रम; आज मंत्रिमंडळात चर्चा

पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत आहे. महाराष्ट्रातही महाआघाडी सरकारमधील दोन प्रमुख ...

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव  : राहुल गांधी

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल गांधी

नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी मंगळवारी (ता.२९) शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद ...

साखर कामगारांचा संपाचा इशारा  

साखर कामगारांचा संपाचा इशारा  

पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी असतानाच राज्यातील साखर कामगाारांच्या वेतनवाढीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेतनवाढ ...

Page 1 of 39 1 2 39

POPULAR NEWS

No Content Available

EDITOR'S PICK

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Close Visit Havaman Andaj