• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, April 19, 2021
आम्ही कास्तकार Logo
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
No Result
View All Result
आम्ही कास्तकार logo
No Result
View All Result

पीक नुकसान भरपाईसाठी 'एनडीआरएफ'मधून द्या मदत; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

Team आम्ही कास्तकार by Team आम्ही कास्तकार
16 March 2021
in नगदी पिके, बातम्या
2 min read
0


सोलापूर : राज्यभरात परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. तर यापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळेही तब्बल २७ हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. जुलै ते सप्टेंबर या काळातील नुकसानीचे एकत्रित पंचनामे करुन अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश मदत व पुनर्वसन विभागाने दिले आहेत. तर केंद्र सरकारने भरपाईसाठी ‘एनडीआरएफ’मधून मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

अतिवृष्टी, पूर, परतीचा मोठा पाऊस झाल्याने राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ७० हजारांहून अधिक हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीन, तूर, कांदा, टोमॅटो, कापूस, ऊस या पिकांसह फळबागांचा समावेश आहे. तरीही काही जिल्ह्यांमध्ये नुकसान होऊनही पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही. काही दिवसांत कारखान्याला जाणारा ऊस, नुकतीच लागवड केलेले टोमॅटो, कांदे पावसात वाहून गेले. तर अनेक ठिकाणी फळबागा झोपल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’मधून मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  सांगितले.

ठळक बाबी…

  • राज्यातील १७ जिल्ह्यांना अतिवृष्टी, पूर, पावसाचा तडाखा
  • प्राथमिक अंदाजानुसार ७८ हजारांहून अधिक हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान
  • नुकसानीचे पंचनामे अहवाल एकत्रित सादर करण्याचे विभागीय आयुक्‍तांना पत्र
  • जुलै ते सप्टेंबरपर्यंतचे एकत्रित पंचनामे करण्याचे आदेश
  • कोरोना अन्‌ पावसामुळे पंचनामे अपूर्णच
  • ३३ टक्‍क्‍यांहून अधिक नुकसानीसाठी केंद्राकडे मागितली मदत

प्रतिक्रिया
पावसामुळे ज्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे ३३ टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाले आहे, त्यांना राज्य व केंद्र सरकारकडून मदत दिली जाणार आहे. नुकसानीचे पंचनामे अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्तांना ‘एडीआरएफ’मधून मदत मिळावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला जाईल.
– सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई

News Item ID: 
820-news_story-1602600182-awsecm-908
Mobile Device Headline: 
पीक नुकसान भरपाईसाठी ‘एनडीआरएफ’मधून द्या मदत; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
Appearance Status Tags: 
Tajya News
Site Section Tags: 
बातम्या
crop damage crop damage
Mobile Body: 

सोलापूर : राज्यभरात परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. तर यापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळेही तब्बल २७ हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. जुलै ते सप्टेंबर या काळातील नुकसानीचे एकत्रित पंचनामे करुन अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश मदत व पुनर्वसन विभागाने दिले आहेत. तर केंद्र सरकारने भरपाईसाठी ‘एनडीआरएफ’मधून मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

अतिवृष्टी, पूर, परतीचा मोठा पाऊस झाल्याने राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ७० हजारांहून अधिक हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीन, तूर, कांदा, टोमॅटो, कापूस, ऊस या पिकांसह फळबागांचा समावेश आहे. तरीही काही जिल्ह्यांमध्ये नुकसान होऊनही पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही. काही दिवसांत कारखान्याला जाणारा ऊस, नुकतीच लागवड केलेले टोमॅटो, कांदे पावसात वाहून गेले. तर अनेक ठिकाणी फळबागा झोपल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’मधून मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  सांगितले.

ठळक बाबी…

  • राज्यातील १७ जिल्ह्यांना अतिवृष्टी, पूर, पावसाचा तडाखा
  • प्राथमिक अंदाजानुसार ७८ हजारांहून अधिक हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान
  • नुकसानीचे पंचनामे अहवाल एकत्रित सादर करण्याचे विभागीय आयुक्‍तांना पत्र
  • जुलै ते सप्टेंबरपर्यंतचे एकत्रित पंचनामे करण्याचे आदेश
  • कोरोना अन्‌ पावसामुळे पंचनामे अपूर्णच
  • ३३ टक्‍क्‍यांहून अधिक नुकसानीसाठी केंद्राकडे मागितली मदत

प्रतिक्रिया
पावसामुळे ज्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे ३३ टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाले आहे, त्यांना राज्य व केंद्र सरकारकडून मदत दिली जाणार आहे. नुकसानीचे पंचनामे अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्तांना ‘एडीआरएफ’मधून मदत मिळावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला जाईल.
– सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई

English Headline: 
agriculture news in Marathi give fund from NDRF for reimbursement for farmers Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर कृषी विभाग पुनर्वसन ऊस पाऊस सोयाबीन तूर कापूस फळबाग मुख्यमंत्री मुंबई
Search Functional Tags: 
सोलापूर, कृषी विभाग, पुनर्वसन, ऊस, पाऊस, सोयाबीन, तूर, कापूस, फळबाग, मुख्यमंत्री, मुंबई
Twitter Publish: 
Meta Keyword: 
give fund from NDRF for reimbursement for farmers
Meta Description: 
give fund from NDRF for reimbursement for farmers
राज्यभरात परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. तर यापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळेही तब्बल २७ हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.



Source link

READ ALSO

दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे

दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Tags: Agriculture Marathi NewsAgriculture NewsAgriculture News MarathiFarming News MarathiFarming News Update MarathiMarathi Agri NewsMarathi Agri News Update

Related Posts

दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे
बातम्या

दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे

19 April 2021
दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
बातम्या

दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

19 April 2021
पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा
बातम्या

पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा

19 April 2021
इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली
बातम्या

इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली

19 April 2021
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा?  तज्ञांचे मत जाणून घ्या
बातम्या

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा? तज्ञांचे मत जाणून घ्या

19 April 2021
केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले
बातम्या

केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

19 April 2021
Next Post

मंदिरे उघडणे म्हणजेच हिंदुत्व नव्हेः मुख्यमंत्री 

उत्तर महाराष्ट्रात भात उत्पादनात ३५ टक्के घट शक्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
Currently Playing

LATEST NEWS UPDATES

दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे

दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे

19 April 2021
दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

19 April 2021
पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा

पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा

19 April 2021
इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली

इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली

19 April 2021
नोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती

नोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती

19 April 2021
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा?  तज्ञांचे मत जाणून घ्या

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा? तज्ञांचे मत जाणून घ्या

19 April 2021
केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

19 April 2021
(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021

(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021

19 April 2021
कृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती

कृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती

19 April 2021
नोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती

नोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती

19 April 2021
Amhi Kastkar – आम्ही कास्तकार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.