• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, April 19, 2021
आम्ही कास्तकार Logo
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
No Result
View All Result
आम्ही कास्तकार logo
No Result
View All Result

पपईचा आठवड्यापासून तोडाचा झाला नाही!

Team आम्ही कास्तकार by Team आम्ही कास्तकार
16 March 2021
in फळे, बातम्या
2 min read
0


कऱ्हाड, जि. सातारा : राज्यातील बाजारपेठेत पपईला किलोला चार ते पाच रुपये दर मिळत असल्याने, उत्पादन खर्चही निघत नसल्याने सातारा जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पपई नाशवंत असली तरीही दर मिळत नसल्याने आणि पपईच्या तोड्याचाही खर्च निघत नसल्याने दोन आठवड्यांपासून पपईचा तोडाच केलेला नाही. त्यामुळे त्या शेतात तशाच पडून आहेत. 

सातारा जिल्ह्यात अलीकडे शेतकऱ्यांनी पपईचे क्षेत्र वाढविले. मात्र काबाडकष्टाने घेतलेल्या पपईची बाजारपेठेत वाढलेली आवक आणि इतर राज्यांतून मागणी नसल्याने उठाव नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सध्या सांगितले जात आहे. त्यामुळे पपईला मिळणारे सात ते बारा रुपये किलोचा दर सध्या चार ते पाच रुपयांवर आला आहे. परिणामी, पिकासाठी घातलेला उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. 

अनेक शेतकऱ्यांना बॅंका, पतसंस्था आणि सोसायट्यांची कर्ज काढून पपई केली आहे. त्यातच सध्या दर नसल्याने बळीराजासमोर कर्ज कसे भागवायचे हा मोठा प्रश्‍न आहे. पपई नाशवंत असल्याने पपई जास्त काळ शेतात राहिली तर ते वाया जाणार आहे. असे असले तरीही पपई तोड्याचाही खर्च सध्याच्या दरातून निघत नसल्याने शेतकऱ्यांनी पपईचा तोडाच दोन आठवड्यापासून केला नाही. 

शासनाने हमी घेण्याची गरज 
शासनाकडून शेतकऱ्यांना फळबागेकडे वळा असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी फळबागांकडेही वळत आहे. मात्र त्यांना फळे आल्यावर किमान उत्पादन खर्च तरी निघावा एवढा दर मिळेल याची खात्री शासनाने घेण्याची गरज आहे. ती न घेतल्याने अनेक पपई उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे काही शेतकरी कर्जबाजाराही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शासन सांगतेय फळबागेकडे वळा. त्याप्रमाणे शेतकरी फळबागेकडे वळल्यावर त्याच्या दराची जबाबदारी शासनाने घ्यायला पाहिजे. सध्या पपईला दरच नाही. त्यामुळे उत्पादन खर्च आणि तोड्याचाही खर्च निघत नसल्याने आम्ही दोन आठवडे पपईचा तोडाच केला नाही.  
– जयवंत पाटील, शेतकरी

News Item ID: 
820-news_story-1607788196-awsecm-701
Mobile Device Headline: 
पपईचा आठवड्यापासून तोडाचा झाला नाही!
Appearance Status Tags: 
Mukhya News
Site Section Tags: 
बातम्या
पपईचा आठवड्यापासून तोडाचा झाला नाही!पपईचा आठवड्यापासून तोडाचा झाला नाही!
Mobile Body: 

कऱ्हाड, जि. सातारा : राज्यातील बाजारपेठेत पपईला किलोला चार ते पाच रुपये दर मिळत असल्याने, उत्पादन खर्चही निघत नसल्याने सातारा जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पपई नाशवंत असली तरीही दर मिळत नसल्याने आणि पपईच्या तोड्याचाही खर्च निघत नसल्याने दोन आठवड्यांपासून पपईचा तोडाच केलेला नाही. त्यामुळे त्या शेतात तशाच पडून आहेत. 

सातारा जिल्ह्यात अलीकडे शेतकऱ्यांनी पपईचे क्षेत्र वाढविले. मात्र काबाडकष्टाने घेतलेल्या पपईची बाजारपेठेत वाढलेली आवक आणि इतर राज्यांतून मागणी नसल्याने उठाव नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सध्या सांगितले जात आहे. त्यामुळे पपईला मिळणारे सात ते बारा रुपये किलोचा दर सध्या चार ते पाच रुपयांवर आला आहे. परिणामी, पिकासाठी घातलेला उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. 

अनेक शेतकऱ्यांना बॅंका, पतसंस्था आणि सोसायट्यांची कर्ज काढून पपई केली आहे. त्यातच सध्या दर नसल्याने बळीराजासमोर कर्ज कसे भागवायचे हा मोठा प्रश्‍न आहे. पपई नाशवंत असल्याने पपई जास्त काळ शेतात राहिली तर ते वाया जाणार आहे. असे असले तरीही पपई तोड्याचाही खर्च सध्याच्या दरातून निघत नसल्याने शेतकऱ्यांनी पपईचा तोडाच दोन आठवड्यापासून केला नाही. 

शासनाने हमी घेण्याची गरज 
शासनाकडून शेतकऱ्यांना फळबागेकडे वळा असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी फळबागांकडेही वळत आहे. मात्र त्यांना फळे आल्यावर किमान उत्पादन खर्च तरी निघावा एवढा दर मिळेल याची खात्री शासनाने घेण्याची गरज आहे. ती न घेतल्याने अनेक पपई उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे काही शेतकरी कर्जबाजाराही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शासन सांगतेय फळबागेकडे वळा. त्याप्रमाणे शेतकरी फळबागेकडे वळल्यावर त्याच्या दराची जबाबदारी शासनाने घ्यायला पाहिजे. सध्या पपईला दरच नाही. त्यामुळे उत्पादन खर्च आणि तोड्याचाही खर्च निघत नसल्याने आम्ही दोन आठवडे पपईचा तोडाच केला नाही.  
– जयवंत पाटील, शेतकरी

English Headline: 
agriculture news in marathi Papaya not harvested from week due to less demand and rate, Satara, Maharashta
Author Type: 
External Author
हेमंत पवार
पपई papaya कऱ्हाड karhad शेतकरी कर्ज गवा फळबाग horticulture
Search Functional Tags: 
पपई, papaya, कऱ्हाड, Karhad, शेतकरी, कर्ज, गवा, फळबाग, Horticulture
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Papaya not harvested from week due to less demand and rate, Satara, Maharashta
Meta Description: 
Papaya not harvested from week due to less demand and rate, Satara, Maharashta
शेतकऱ्यांनी पपई नाशवंत असली तरीही दर मिळत नसल्याने आणि पपईच्या तोड्याचाही खर्च निघत नसल्याने दोन आठवड्यांपासून पपईचा तोडाच केलेला नाही. त्यामुळे त्या शेतात तशाच पडून आहेत. 



Source link

READ ALSO

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा? तज्ञांचे मत जाणून घ्या

केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

Tags: Agriculture Marathi NewsAgriculture NewsAgriculture News MarathiFarming News MarathiFarming News Update MarathiMarathi Agri NewsMarathi Agri News Update

Related Posts

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा?  तज्ञांचे मत जाणून घ्या
बातम्या

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा? तज्ञांचे मत जाणून घ्या

19 April 2021
केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले
बातम्या

केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

19 April 2021
कृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती
बातम्या

कृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती

19 April 2021
राम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा
बातम्या

राम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा

19 April 2021
हवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता!
बातम्या

हवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता!

19 April 2021
तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती चे मंडी रेट 18 April 2021
बाजारभाव

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021

18 April 2021
Next Post

संत्र्याची ४० टक्के फळे झाडावरच

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
Currently Playing

LATEST NEWS UPDATES

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा?  तज्ञांचे मत जाणून घ्या

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा? तज्ञांचे मत जाणून घ्या

19 April 2021
केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

19 April 2021
(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021

(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021

19 April 2021
कृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती

कृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती

19 April 2021
नोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती

नोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती

19 April 2021
राम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा

राम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा

19 April 2021
ऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)

ऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)

19 April 2021
हवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता!

हवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता!

19 April 2021
राज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी

राज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी

19 April 2021
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा

पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा

19 April 2021
Amhi Kastkar – आम्ही कास्तकार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.