• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, April 19, 2021
आम्ही कास्तकार Logo
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
No Result
View All Result
आम्ही कास्तकार logo
No Result
View All Result

शेतकरी आंदोलनप्रश्नी माघार न घेण्याचे केंद्राचे सूतोवाच

Team आम्ही कास्तकार by Team आम्ही कास्तकार
11 December 2020
in बातम्या
2 min read
0


नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनेही आता कृषी कायद्यांवर ठाम राहण्याचे आणि दीर्घकाळ आंदोलन चालले तरी माघार न घेण्याचे संकेत दिले आहेत. कालच्या शेतकऱ्यांना दिलेल्या प्रस्तावानंतर सरकारकडून नवा कोणताही प्रस्ताव दिला जाणार नाही. यावर शेतकरी संघटनांनीच आपसांत बोलणी करून चर्चेला यावे, अशीही भूमिका घेत सरकारने चेंडू आंदोलनकर्त्यांकडे टोलवला आहे.

आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांना सरकारने काल प्रस्ताव दिला होता. आज कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रेल्वे व अन्न-नागरी पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रस्तावावर आता शेतकरी संघटनांनीच विचारविनिमय करावा, असे आवाहन केले. सरकारने एकीकडे जाहीरपणे ही भूमिका घेतली असली तरी यानंतर आंदोलन करणाऱ्या संघटनांना नवा प्रस्ताव दिला जाणार नसल्याचे सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांकडून समजते. शेतकरी संघटना आणि विरोधकांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादानंतर सरकारने रणनीती बदलली असून दीर्घकाळ वाट पाहण्याची तयारी असून बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना हटविले जाणार नाही, असेही सरकारकडून कळते.

सूत्रांनी सांगितले, की आता सरकारच्या प्रस्तावाला प्रतिसाद देण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांना घ्यायचा आहे. यावर दीर्घकाळ वाट पाहण्याची तयारी सरकारने केली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन मर्यादित ठिकाणीच आहे. ‘भारत बंद’चा अन्य राज्यांमध्ये फारसा परिणाम झालेला नाही. देशभरात हा मुद्दा नाही. भारत बंद दरम्यान पश्चिम बंगालमध्ये रेल रोको आंदोलनामुळे परिणाम परिणाम जाणवला असला तरी तेथील राजकारण आगामी निवडणुकीवरून तापले आहे. मात्र तेथे एपीएमसीचा मुद्दा नाही. राज्य सरकारने आधीच या कायद्यात सुधारणा केली आहे. शेतकरी संघटनांनी जयपूर महामार्ग बंद पाडण्याचा इशारा दिला असला तरी आंदोलनकर्त्यांची संख्या मर्यादित असल्याने फरक पडणार नाही, असा दावाही सूत्रांनी केला.

दानवे प्रकरणावर ‘नो कॉमेंट्स
कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाच्या मागे चीन आणि पाकिस्तान असल्याच्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. आंदोलनामागे नेमके कोण, असा प्रश्न नरेंद्रसिंह तोमर आणि पियुष गोयल यांना पत्रकार परिषदेत विचारला असता पत्रकारांनी यावर शोधपत्रकारिता करावी, असे उत्तर गोयल यांनी दिले. मात्र, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर गोयल यांनी ‘नो कॉमेंट्स म्हणून वेळ मारून नेली. 

News Item ID: 
820-news_story-1607624232-awsecm-531
Mobile Device Headline: 
शेतकरी आंदोलनप्रश्नी माघार न घेण्याचे केंद्राचे सूतोवाच
Appearance Status Tags: 
Mukhya News
Site Section Tags: 
बातम्या
शेतकरी आंदोलनप्रश्नी माघार न घेण्याचे केंद्राचे सूतोवाचशेतकरी आंदोलनप्रश्नी माघार न घेण्याचे केंद्राचे सूतोवाच
Mobile Body: 

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनेही आता कृषी कायद्यांवर ठाम राहण्याचे आणि दीर्घकाळ आंदोलन चालले तरी माघार न घेण्याचे संकेत दिले आहेत. कालच्या शेतकऱ्यांना दिलेल्या प्रस्तावानंतर सरकारकडून नवा कोणताही प्रस्ताव दिला जाणार नाही. यावर शेतकरी संघटनांनीच आपसांत बोलणी करून चर्चेला यावे, अशीही भूमिका घेत सरकारने चेंडू आंदोलनकर्त्यांकडे टोलवला आहे.

आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांना सरकारने काल प्रस्ताव दिला होता. आज कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रेल्वे व अन्न-नागरी पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रस्तावावर आता शेतकरी संघटनांनीच विचारविनिमय करावा, असे आवाहन केले. सरकारने एकीकडे जाहीरपणे ही भूमिका घेतली असली तरी यानंतर आंदोलन करणाऱ्या संघटनांना नवा प्रस्ताव दिला जाणार नसल्याचे सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांकडून समजते. शेतकरी संघटना आणि विरोधकांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादानंतर सरकारने रणनीती बदलली असून दीर्घकाळ वाट पाहण्याची तयारी असून बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना हटविले जाणार नाही, असेही सरकारकडून कळते.

सूत्रांनी सांगितले, की आता सरकारच्या प्रस्तावाला प्रतिसाद देण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांना घ्यायचा आहे. यावर दीर्घकाळ वाट पाहण्याची तयारी सरकारने केली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन मर्यादित ठिकाणीच आहे. ‘भारत बंद’चा अन्य राज्यांमध्ये फारसा परिणाम झालेला नाही. देशभरात हा मुद्दा नाही. भारत बंद दरम्यान पश्चिम बंगालमध्ये रेल रोको आंदोलनामुळे परिणाम परिणाम जाणवला असला तरी तेथील राजकारण आगामी निवडणुकीवरून तापले आहे. मात्र तेथे एपीएमसीचा मुद्दा नाही. राज्य सरकारने आधीच या कायद्यात सुधारणा केली आहे. शेतकरी संघटनांनी जयपूर महामार्ग बंद पाडण्याचा इशारा दिला असला तरी आंदोलनकर्त्यांची संख्या मर्यादित असल्याने फरक पडणार नाही, असा दावाही सूत्रांनी केला.

दानवे प्रकरणावर ‘नो कॉमेंट्स
कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाच्या मागे चीन आणि पाकिस्तान असल्याच्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. आंदोलनामागे नेमके कोण, असा प्रश्न नरेंद्रसिंह तोमर आणि पियुष गोयल यांना पत्रकार परिषदेत विचारला असता पत्रकारांनी यावर शोधपत्रकारिता करावी, असे उत्तर गोयल यांनी दिले. मात्र, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर गोयल यांनी ‘नो कॉमेंट्स म्हणून वेळ मारून नेली. 

English Headline: 
agriculture news in marathi Center will not take step back on Farmers agitation Delhi
Author Type: 
External Author
सकाळ न्यूज नेटवर्क
आंदोलन agitation कृषी agriculture शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions नरेंद्रसिंह तोमर narendra singh tomar रेल्वे पीयूष गोयल पत्रकार भारत भारत बंद bharat bandh राजकारण politics जयपूर महामार्ग चीन पाकिस्तान रावसाहेब दानवे raosaheb danve
Search Functional Tags: 
आंदोलन, agitation, कृषी, Agriculture, शेतकरी संघटना, Shetkari Sanghatana, संघटना, Unions, नरेंद्रसिंह तोमर, Narendra Singh Tomar, रेल्वे, पीयूष गोयल, पत्रकार, भारत, भारत बंद, Bharat Bandh, राजकारण, Politics, जयपूर, महामार्ग, चीन, पाकिस्तान, रावसाहेब दानवे, Raosaheb Danve
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Center will not take step back on Farmers agitation Delhi
Meta Description: 
Center will not take step back on Farmers agitation Delhi
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनेही आता कृषी कायद्यांवर ठाम राहण्याचे आणि दीर्घकाळ आंदोलन चालले तरी माघार न घेण्याचे संकेत दिले आहेत.



Source link

READ ALSO

पीक कटर मशीनसह गव्हाची कापणी करणे, त्याची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेणे खूप सोपे आहे.

तांत्रिक सेवा आयोगातील या पदांवर शासकीय भरती लवकरच अर्ज करा

Tags: Agriculture Marathi NewsAgriculture NewsAgriculture News MarathiFarming News MarathiFarming News Update MarathiMarathi Agri NewsMarathi Agri News Update

Related Posts

पीक कटर मशीनसह गव्हाची कापणी करणे, त्याची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेणे खूप सोपे आहे.
बातम्या

पीक कटर मशीनसह गव्हाची कापणी करणे, त्याची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेणे खूप सोपे आहे.

19 April 2021
तांत्रिक सेवा आयोगातील या पदांवर शासकीय भरती लवकरच अर्ज करा
बातम्या

तांत्रिक सेवा आयोगातील या पदांवर शासकीय भरती लवकरच अर्ज करा

19 April 2021
दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे
बातम्या

दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे

19 April 2021
दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
बातम्या

दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

19 April 2021
पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा
बातम्या

पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा

19 April 2021
इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली
बातम्या

इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली

19 April 2021
Next Post

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

प्राध्यापक नियुक्तीची चौकशी होणार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
Currently Playing

LATEST NEWS UPDATES

पीक कटर मशीनसह गव्हाची कापणी करणे, त्याची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेणे खूप सोपे आहे.

पीक कटर मशीनसह गव्हाची कापणी करणे, त्याची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेणे खूप सोपे आहे.

19 April 2021
तांत्रिक सेवा आयोगातील या पदांवर शासकीय भरती लवकरच अर्ज करा

तांत्रिक सेवा आयोगातील या पदांवर शासकीय भरती लवकरच अर्ज करा

19 April 2021
दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे

दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे

19 April 2021
दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

19 April 2021
पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा

पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा

19 April 2021
इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली

इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली

19 April 2021
नोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती

नोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती

19 April 2021
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा?  तज्ञांचे मत जाणून घ्या

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा? तज्ञांचे मत जाणून घ्या

19 April 2021
केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

19 April 2021
(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021

(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021

19 April 2021
Amhi Kastkar – आम्ही कास्तकार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.