• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, March 8, 2021
आम्ही कास्तकार Logo
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • सर्व बातम्या
  • आजचा हवामान अंदाज
  • WhatsApp Group जॉईन करा
  • शेतीविषयक योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना
    • पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड योजना
  • मुख्यपृष्ठ
  • सर्व बातम्या
  • आजचा हवामान अंदाज
  • WhatsApp Group जॉईन करा
  • शेतीविषयक योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना
    • पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड योजना
No Result
View All Result
आम्ही कास्तकार logo
No Result
View All Result

स्थगित कर्जमुक्ती योजना पुन्हा सुरू करा

Admin by Admin
06 January 2021
in News
2 min read
0


नगर ः कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकरी कर्जमुक्ती योजना स्थगित केली आहे. त्यामुळे राज्यात आत्महत्या वाढत आहे. कर्जमुक्ती योजना स्थगित केल्याने एकट्या अमरावती विभागात २०२० मध्ये १२०६ आत्महत्या झाल्या आहेत. स्थगित ठेवलेली कर्जमुक्ती योजना पुन्हा सुरू करावी, सरकारी मदतीचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत आणि आधार भावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी ठोस पाऊले टाकावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.

किसान सभेचे नेते अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, किसन गुजर, जे. पी. गावित यांन सांगितले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे. म्हणून शासनाने कर्जमुक्ती योजना जाहीर केली. मात्र, गेल्या दहा महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या नावाखाली ही योजना स्थगित केली आहे. दोन लाख रुपयांच्या आतील अनेक पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना अजून कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. शिवाय नियमित कर्जदाराला पन्नास हजाराचे अनुदान व दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या लाभार्थ्यांच्या कर्जमुक्तीबाबतही काहीच निर्णय नाही. त्याचा परिणाम म्हणून राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत.

राज्यभरात अशीच परिस्थिती असून कर्जमुक्ती योजना शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी असल्याचा दावा फोल ठरत आहे. योजना स्थगित असल्याने आत्महत्या वाढत आहेत. शासनाने याचा गांभिर्याने विचार करून स्थगित केलेली कर्जमुक्ती योजना तातडीने सुरू करा, आधार भावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी ठोस पाऊले टाकावी, अशी मागणी केली आहे.

प्रलंबित प्रकरणांचा आकडा मोठा
एकट्या अमरावती विभागाचा विचार करता या विभागात २०१९ मध्ये १०५६ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. २०२० मध्ये शेतकरी आत्महत्येचा आकडा २०२० पर्यंत गेला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करते. मात्र, त्यासाठीही पन्नास टक्केच शेतकरी पात्र ठरत आहेत. २०१९ मध्ये ५८७ पात्र ठरले २०२० मध्ये ५११ पात्र ठरले आहेत. प्रलंबित प्रकरणाचा आकडा मोठा आहे.

News Item ID: 
820-news_story-1609854944-awsecm-360
Mobile Device Headline: 
स्थगित कर्जमुक्ती योजना पुन्हा सुरू करा
Appearance Status Tags: 
Tajya News
Site Section Tags: 
बातम्या
Resume deferred debt relief schemeResume deferred debt relief scheme
Mobile Body: 

नगर ः कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकरी कर्जमुक्ती योजना स्थगित केली आहे. त्यामुळे राज्यात आत्महत्या वाढत आहे. कर्जमुक्ती योजना स्थगित केल्याने एकट्या अमरावती विभागात २०२० मध्ये १२०६ आत्महत्या झाल्या आहेत. स्थगित ठेवलेली कर्जमुक्ती योजना पुन्हा सुरू करावी, सरकारी मदतीचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत आणि आधार भावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी ठोस पाऊले टाकावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.

किसान सभेचे नेते अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, किसन गुजर, जे. पी. गावित यांन सांगितले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे. म्हणून शासनाने कर्जमुक्ती योजना जाहीर केली. मात्र, गेल्या दहा महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या नावाखाली ही योजना स्थगित केली आहे. दोन लाख रुपयांच्या आतील अनेक पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना अजून कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. शिवाय नियमित कर्जदाराला पन्नास हजाराचे अनुदान व दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या लाभार्थ्यांच्या कर्जमुक्तीबाबतही काहीच निर्णय नाही. त्याचा परिणाम म्हणून राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत.

राज्यभरात अशीच परिस्थिती असून कर्जमुक्ती योजना शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी असल्याचा दावा फोल ठरत आहे. योजना स्थगित असल्याने आत्महत्या वाढत आहेत. शासनाने याचा गांभिर्याने विचार करून स्थगित केलेली कर्जमुक्ती योजना तातडीने सुरू करा, आधार भावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी ठोस पाऊले टाकावी, अशी मागणी केली आहे.

प्रलंबित प्रकरणांचा आकडा मोठा
एकट्या अमरावती विभागाचा विचार करता या विभागात २०१९ मध्ये १०५६ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. २०२० मध्ये शेतकरी आत्महत्येचा आकडा २०२० पर्यंत गेला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करते. मात्र, त्यासाठीही पन्नास टक्केच शेतकरी पात्र ठरत आहेत. २०१९ मध्ये ५८७ पात्र ठरले २०२० मध्ये ५११ पात्र ठरले आहेत. प्रलंबित प्रकरणाचा आकडा मोठा आहे.

English Headline: 
Agriculture news in Marathi Resume deferred debt relief scheme
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नगर कोरोना corona सरकार government कर्ज कर्जमुक्ती अमरावती विभाग sections डॉ. अजित नवले अजित नवले
Search Functional Tags: 
नगर, कोरोना, Corona, सरकार, Government, कर्ज, कर्जमुक्ती, अमरावती, विभाग, Sections, डॉ. अजित नवले, अजित नवले
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Resume deferred debt relief scheme
Meta Description: 
Resume deferred debt relief scheme
अमरावती विभागात २०२० मध्ये १२०६ आत्महत्या झाल्या आहेत. स्थगित ठेवलेली कर्जमुक्ती योजना पुन्हा सुरू करावी, सरकारी मदतीचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत आणि आधार भावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी ठोस पाऊले टाकावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.



Source link

READ ALSO

सोलापूरच्या 'एक जिल्हा, एक पीक'साठी ज्वारीचा समावेश 

शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट 

Tags: Agriculture Marathi NewsAgriculture NewsAgriculture News MarathiFarming News MarathiFarming News Update MarathiMarathi Agri NewsMarathi Agri News Update

Related Posts

सोलापूरच्या 'एक जिल्हा, एक पीक'साठी ज्वारीचा समावेश 
News

सोलापूरच्या 'एक जिल्हा, एक पीक'साठी ज्वारीचा समावेश 

04 March 2021
News

शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट 

23 January 2021
News

निर्णय आता तुमच्या हाती : केंद्र सरकार

23 January 2021
News

थंडीत चढ-उतार सुरुच 

23 January 2021
News

गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसान

23 January 2021
News

ट्रक वाहतूकदारांचे दोन हजार कोटींचे नुकसान

22 January 2021
Next Post

पिकांवर कीड, रोगांचा वाढणार प्रादुर्भाव

पशू चिकित्सालय उघडणार ९ वाजता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • सोलापूरच्या 'एक जिल्हा, एक पीक'साठी ज्वारीचा समावेश 
  • शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट 
  • निर्णय आता तुमच्या हाती : केंद्र सरकार
  • थंडीत चढ-उतार सुरुच 
  • गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसान

Recent Comments

  • मराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता - Havaman Andaj Today on राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता ( Havaman Andaj Today )
  • samukt ashokrao jatale on मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात
  • या तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार व ऑक्टोबरच्या या आठवड्यात महाराष्ट्रात परतीच on राज्यात हलक्या पावसाची शक्यता
  • Hairstyles on (Download) अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पहिला टप्पा शासन निर्णय (GR) 18 नोव्हेंबर 2019
  • Hairstyles VIP on Payday Loans Can Solely Damage Your Credit score Rating
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • सर्व बातम्या
  • आजचा हवामान अंदाज
  • WhatsApp Group जॉईन करा
  • शेतीविषयक योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना
    • पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड योजना

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.