• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, April 19, 2021
आम्ही कास्तकार Logo
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
No Result
View All Result
आम्ही कास्तकार logo
No Result
View All Result

पीकविमा कंपनीकडून तोकडी नुकसानभरपाई 

Team आम्ही कास्तकार by Team आम्ही कास्तकार
20 March 2021
in शेती
2 min read
0


अकोला ः जिल्ह्यात २०१९-२० च्या हंगामात वेगाच्या वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी पीकविमा कंपनीने मदत जाहीर केली आहे. ही मदत २६४ रुपयांपासून असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी पंचनामा करून स्वतः विमा कंपनीकडे कागदपत्रे देऊनही त्यांची नावे या यादीत नसल्याने आश्‍चर्यही व्यक्त केले जात आहे. 

जिल्ह्यातील शेतकरी केळी, संत्रा या पिकांचे उत्पादन घेण्यात अग्रेसर मानले जातात. प्रामुख्याने तेल्हारा, अकोट तालुक्यांत या फळबागांचे क्षेत्र मोठे आहे. हे शेतकरी दरवर्षी विविध नैसर्गिक आपत्ती येत असल्याने पीकविमा उतरवितात. यासाठी तेव्हा हेक्टरी ८८०० रुपयांचा भरणाही केला होता. 

सन २०१९-२० च्या हंगामात आंबिया बहरासाठी शेतकऱ्यांनी केळी, तसेच संत्रा फळबागांचा विमा काढला होता. त्या वर्षी मे महिन्यात तापमान, तसेच वेगाच्या वाऱ्यामुळे बागांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी तेव्हा विमा कंपनीला माहिती देत मदतीची मागणीही केली होती. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. काही शेतकऱ्यांनी स्वतः याबाबत कागदपत्रे विमा कंपनीकडे सादर केली. या नुकसानीसाठी आता भरपाई जाहीर झाली आहे. या भरपाईमध्ये बहुतांश शेतकऱ्यांना हजार रुपयांच्या आतच मदत जाहीर झाली आहे.

काहींना तर अवघे २६४ रुपये देण्यात आले. दुसरीकडे काहींना मात्र योग्य मोबदला दिला गेला. परंतु ही यादी चाळली असता मोजक्या कुटुंबातील सदस्यांना मदत मिळाल्याचे दिसून येते. यामुळे अनेक शेतकरी विमा कंपनीच्या निकष व नुकसानभरपाईबाबत आता आक्षेप व्यक्त करीत आहेत. यासंदर्भात लवकरच सामूहिक स्वरूपाची तक्रार तसेच आंदोलनाची तयारीसुद्धा शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. 

कुणाला २६४, कुणाला ५२८ रुपये 
या मदत यादीत अत्यंत तोकडी मदत जाहीर झालेली आहे. काही शेतकऱ्यांना २६४ रुपये तर काहींना ५२८ रुपये मदत असल्याचे दिसून येते. ही भरपाई २९५ शेतकऱ्यांना मिळाली आहे. वास्तविक जिल्ह्यातील पाचशेवर शेतकऱ्यांचे तेव्हा नुकसान झाले होते. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळविले. परंतु आता मदत जाहीर झाल्‍यानंतर अनेकांची नावे या यादीतच नाहीत. कागदपत्रे देऊनही नावे कुठे गायब झाली, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. 

प्रतिक्रिया 
वेगाच्या वाऱ्यामुळे माझ्या केळी बागेचे नुकसान झाले त्याचा पंचनामा व कागदपत्रे मी स्वतः विमा कंपनी प्रतिनिधीकडे दिली होती. मात्र आता नुकसानभरपाईची यादी बघितली असता त्यात नावच नसल्याचे दिसून आले. माझ्यासारखे असंख्य शेतकरी यादीत नाहीत. 
– विकास देशमुख, केळी उत्पादक, पणज, जि. अकोला 

पीकविमा कंपन्या सातत्याने शेतकऱ्यांना नाचवीत आहेत. प्रीमियमच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे भरून घेतात. मात्र नुकसानभरपाई देताना वस्तुस्थितीला धरून दिली जात नाही. पीकविमा कंपन्या, अधिकारी, सरकारचे साटेलोटे असल्याने शेतकरी लुटल्या जात आहे. अकोल्यातील केळी उत्पादकांच्या पीकविमा प्रश्‍नांवर लवकरच तेथील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. केळी उत्पादकांना पै-पै मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 
– रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना 
 

News Item ID: 
820-news_story-1616159495-awsecm-456
Mobile Device Headline: 
पीकविमा कंपनीकडून तोकडी नुकसानभरपाई 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Site Section Tags: 
बातम्या
banana banana
Mobile Body: 

अकोला ः जिल्ह्यात २०१९-२० च्या हंगामात वेगाच्या वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी पीकविमा कंपनीने मदत जाहीर केली आहे. ही मदत २६४ रुपयांपासून असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी पंचनामा करून स्वतः विमा कंपनीकडे कागदपत्रे देऊनही त्यांची नावे या यादीत नसल्याने आश्‍चर्यही व्यक्त केले जात आहे. 

जिल्ह्यातील शेतकरी केळी, संत्रा या पिकांचे उत्पादन घेण्यात अग्रेसर मानले जातात. प्रामुख्याने तेल्हारा, अकोट तालुक्यांत या फळबागांचे क्षेत्र मोठे आहे. हे शेतकरी दरवर्षी विविध नैसर्गिक आपत्ती येत असल्याने पीकविमा उतरवितात. यासाठी तेव्हा हेक्टरी ८८०० रुपयांचा भरणाही केला होता. 

सन २०१९-२० च्या हंगामात आंबिया बहरासाठी शेतकऱ्यांनी केळी, तसेच संत्रा फळबागांचा विमा काढला होता. त्या वर्षी मे महिन्यात तापमान, तसेच वेगाच्या वाऱ्यामुळे बागांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी तेव्हा विमा कंपनीला माहिती देत मदतीची मागणीही केली होती. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. काही शेतकऱ्यांनी स्वतः याबाबत कागदपत्रे विमा कंपनीकडे सादर केली. या नुकसानीसाठी आता भरपाई जाहीर झाली आहे. या भरपाईमध्ये बहुतांश शेतकऱ्यांना हजार रुपयांच्या आतच मदत जाहीर झाली आहे.

काहींना तर अवघे २६४ रुपये देण्यात आले. दुसरीकडे काहींना मात्र योग्य मोबदला दिला गेला. परंतु ही यादी चाळली असता मोजक्या कुटुंबातील सदस्यांना मदत मिळाल्याचे दिसून येते. यामुळे अनेक शेतकरी विमा कंपनीच्या निकष व नुकसानभरपाईबाबत आता आक्षेप व्यक्त करीत आहेत. यासंदर्भात लवकरच सामूहिक स्वरूपाची तक्रार तसेच आंदोलनाची तयारीसुद्धा शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. 

कुणाला २६४, कुणाला ५२८ रुपये 
या मदत यादीत अत्यंत तोकडी मदत जाहीर झालेली आहे. काही शेतकऱ्यांना २६४ रुपये तर काहींना ५२८ रुपये मदत असल्याचे दिसून येते. ही भरपाई २९५ शेतकऱ्यांना मिळाली आहे. वास्तविक जिल्ह्यातील पाचशेवर शेतकऱ्यांचे तेव्हा नुकसान झाले होते. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळविले. परंतु आता मदत जाहीर झाल्‍यानंतर अनेकांची नावे या यादीतच नाहीत. कागदपत्रे देऊनही नावे कुठे गायब झाली, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. 

प्रतिक्रिया 
वेगाच्या वाऱ्यामुळे माझ्या केळी बागेचे नुकसान झाले त्याचा पंचनामा व कागदपत्रे मी स्वतः विमा कंपनी प्रतिनिधीकडे दिली होती. मात्र आता नुकसानभरपाईची यादी बघितली असता त्यात नावच नसल्याचे दिसून आले. माझ्यासारखे असंख्य शेतकरी यादीत नाहीत. 
– विकास देशमुख, केळी उत्पादक, पणज, जि. अकोला 

पीकविमा कंपन्या सातत्याने शेतकऱ्यांना नाचवीत आहेत. प्रीमियमच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे भरून घेतात. मात्र नुकसानभरपाई देताना वस्तुस्थितीला धरून दिली जात नाही. पीकविमा कंपन्या, अधिकारी, सरकारचे साटेलोटे असल्याने शेतकरी लुटल्या जात आहे. अकोल्यातील केळी उत्पादकांच्या पीकविमा प्रश्‍नांवर लवकरच तेथील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. केळी उत्पादकांना पै-पै मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 
– रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना 
 

English Headline: 
agriculture news in Marathi farmers got nominal crop insurance claim Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
मात विमा कंपनी कंपनी अकोट फळबाग आंदोलन विकास विकास देशमुख रविकांत तुपकर
Search Functional Tags: 
मात, विमा कंपनी, कंपनी, अकोट, फळबाग, आंदोलन, विकास, विकास देशमुख, रविकांत तुपकर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
farmers got nominal crop insurance claim
Meta Description: 
farmers got nominal crop insurance claim
जिल्ह्यात २०१९-२० च्या हंगामात वेगाच्या वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी पीकविमा कंपनीने मदत जाहीर केली आहे. ही मदत २६४ रुपयांपासून असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.



Source link

READ ALSO

उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय…! 

कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी 

Tags: Agriculture Marathi NewsAgriculture NewsAgriculture News MarathiFarming News MarathiFarming News Update MarathiMarathi Agri NewsMarathi Agri News Update

Related Posts

उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय…! 
शेती

उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय…! 

19 April 2021
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी 
शेती

कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी 

19 April 2021
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात 
शेती

इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात 

19 April 2021
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम
शेती

पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम

19 April 2021
कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ 
शेती

कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ 

19 April 2021
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती
शेती

कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती

19 April 2021
Next Post

नवा संत्रा प्रक्रिया प्रकल्प पळविला जाण्याची भीती 

...तर ‘स्वाभिमानी’ हिंसक वळण घेईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
Currently Playing

LATEST NEWS UPDATES

दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे

दिल्लीत 6 दिवसाचा लॉकडाउन, ई-पास कसा मिळवायचा हे जाणून घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया आहे

19 April 2021
दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दिल्लीत लॉकडाउन सुरू होताच लोक चकित झाले, आता ते असे पाऊल उचलत आहेत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

19 April 2021
पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा

पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांना उत्पादनांमधून विशेष मान्यता मिळेल, पूर्ण बातमी वाचा

19 April 2021
इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली

इफ्फकोने कोविड -१ in मधील लोकांना मदत करण्यासाठी रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वनस्पती स्थापित केली

19 April 2021
नोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती

नोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती

19 April 2021
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा?  तज्ञांचे मत जाणून घ्या

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा? तज्ञांचे मत जाणून घ्या

19 April 2021
केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

19 April 2021
(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021

(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021

19 April 2021
कृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती

कृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती

19 April 2021
नोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती

नोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती

19 April 2021
Amhi Kastkar – आम्ही कास्तकार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.