• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Wednesday, April 21, 2021
आम्ही कास्तकार Logo
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
No Result
View All Result
आम्ही कास्तकार logo
No Result
View All Result

सलग तीन दिवसांवर समिती बंदला तंबी 

Team आम्ही कास्तकार by Team आम्ही कास्तकार
08 April 2021
in शेती
4 min read
0
सलग तीन दिवसांवर समिती बंदला तंबी 


नाशिक : मार्चअखेर विविध कारणे सांगून बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची नासाडी होण्यासह कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ‘ॲग्रोवन’ने हा प्रकार समोर आणला होता. ही बाब पणन संचालनालयाने गांभीर्याने घेत बाजार समित्यांमध्ये तीन किंवा तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी कामकाज बंद राहणार नाही, या आशयाचे परिपत्रक काढले आहे. त्यातून पणन संचालक सतीश सोनी यांनी राज्यातील बाजार समित्यांची कानउघाडणी केली आहे. 

काही बाजार समित्या धार्मिक सण, उत्सव आणि जोडून आलेल्या साप्ताहिक सुट्ट्या यामुळे सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कामकाज बंद ठेवतात. तर काही बाजार समित्यांमध्ये यात्रा, अमावास्या, व्यापाऱ्यांचा दौरा, आर्थिक वर्षअखेरचा दिवस, विवाह समारंभ तर ‘मार्च अखेर’ सांगून २ ते 
३ दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी कामकाज बंद ठेवतात. 

बाजार समित्या अधिक दिवस बंद राहिल्यामुळे शेतीमालाचे नुकसान, दरात घसरण यासह पुरवठा साखळीवरही परिणाम होतो. तर ग्राहकांना वाढीव दराने शेतीमाल खरेदी करावा लागतो. पुन्हा कामकाज सुरू होऊन आवक वाढून दर पडल्याने शेतकऱ्यांचेच नुकसान होते. लिलावाचे विनियमन व देखरेख करण्याचे बाजार समित्यांचे कर्तव्य असताना त्यास हरताळ फासत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे परिपत्रक काढून राज्यातील बाजार समित्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. हा आदेश व्यापाऱ्यांच्या संदर्भात असल्याने माथाडी व ट्रान्स्पोर्ट घटकाला पण यात समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांची असल्याचे समजते. 

बाजार समित्यांना केलेल्या सूचना 

  • – बाजार समितीने वर्षाच्या सुरुवातीलाच साप्ताहिक सुट्ट्या तसेच 
  • इतर सुट्ट्या जाहीर कराव्यात. सुट्ट्यांचे वर्षभराचे दिवस निश्‍चित करावेत 
  • – शेतीमाल खरेदी- विक्रीचे सौदे करण्याचा कालावधीही निश्‍चित करून पुरेसा वेळ दिला जावा. 
  • – आगामी वर्षाचे कॅलेंडर तयार करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांची ३१ मार्च पूर्वी मान्यता घ्यावी 
  • – अचानक काही कारणांसाठी बाजार बंद ठेवणे आवश्यक असल्यास, त्याबाबत पूर्वसूचना देण्यात याव्यात. 
  • – व्यापाऱ्यांचे वैयक्तिक कारण असेल, तर संबंधित व्यापारी सुट्टी घेऊ शकेल. परंतु कोणत्याही परिस्थितीत सर्व व्यापारी एकाच दिवशी शेतीमाल खरेदीचे व्यवहार बंद ठेवणार नाहीत. 
  • – सुट्टीच्या दिवसाव्यतिरिक्त इतर दिवशी व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्यास अशा व्यापाऱ्यांवर बाजार समितीने त्वरित कारवाई करावी. तसेच बाजार चालू राहील यासाठी पर्यायी व्यवस्था बाजार समितीने करावी. 
  • – शेतीमाल खरेदी, विक्री सौदे बंद असल्याचे दिवस वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर करून त्याबाबत सूचना प्रसिद्ध कराव्यात. 

जिल्हा उपनिबंधकांची मान्यता आवश्यक 
बाजार समितीने वर्षभराच्या नियोजनाबाबत ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महापालिका, तहसील, पंचायत समिती यांचे कार्यालयासदेखील सूचित करण्यात यावे. बाजार समित्यांनी आर्थिक वर्ष सन २०२१-२२ च्या सुट्ट्यांबाबत ३० एप्रिल २०२१ पर्यंत संबधित जिल्हा उपनिबंधक यांची मान्यता घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कार्यवाहीबाबतचा जिल्हानिहाय अहवाल जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी दरवर्षी १० एप्रिलपर्यंत सादर करावा लागणार आहे. 

बाजार समित्या या शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी असून कायद्याचे पालन करण्यास बांधील आहेत. जर त्यांनी सूचनांचे पालन केले नाही तर नियमनाच्या कायद्याने कारवाई करू. जर कुणाला यात त्रुटी वाटल्यास सूचना आल्यानंतर त्यास दुरुस्त्या करू. मात्र शेतकऱ्याच्या शेतीमाल विक्रीत अडचणी येणार नाही हे महत्त्वाचे राहील. अनेक बाजार समित्यांनी आठ दिवस कामकाज बंद ठेवले हे शासनाला मान्य नाही. 
– सतीश सोनी, पणन संचालक 

News Item ID: 
820-news_story-1617803817-awsecm-379
Mobile Device Headline: 
सलग तीन दिवसांवर समिती बंदला तंबी 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Site Section Tags: 
बातम्या
The committee closed for three days in a rowThe committee closed for three days in a row
Mobile Body: 

नाशिक : मार्चअखेर विविध कारणे सांगून बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची नासाडी होण्यासह कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ‘ॲग्रोवन’ने हा प्रकार समोर आणला होता. ही बाब पणन संचालनालयाने गांभीर्याने घेत बाजार समित्यांमध्ये तीन किंवा तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी कामकाज बंद राहणार नाही, या आशयाचे परिपत्रक काढले आहे. त्यातून पणन संचालक सतीश सोनी यांनी राज्यातील बाजार समित्यांची कानउघाडणी केली आहे. 

काही बाजार समित्या धार्मिक सण, उत्सव आणि जोडून आलेल्या साप्ताहिक सुट्ट्या यामुळे सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कामकाज बंद ठेवतात. तर काही बाजार समित्यांमध्ये यात्रा, अमावास्या, व्यापाऱ्यांचा दौरा, आर्थिक वर्षअखेरचा दिवस, विवाह समारंभ तर ‘मार्च अखेर’ सांगून २ ते 
३ दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी कामकाज बंद ठेवतात. 

बाजार समित्या अधिक दिवस बंद राहिल्यामुळे शेतीमालाचे नुकसान, दरात घसरण यासह पुरवठा साखळीवरही परिणाम होतो. तर ग्राहकांना वाढीव दराने शेतीमाल खरेदी करावा लागतो. पुन्हा कामकाज सुरू होऊन आवक वाढून दर पडल्याने शेतकऱ्यांचेच नुकसान होते. लिलावाचे विनियमन व देखरेख करण्याचे बाजार समित्यांचे कर्तव्य असताना त्यास हरताळ फासत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे परिपत्रक काढून राज्यातील बाजार समित्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. हा आदेश व्यापाऱ्यांच्या संदर्भात असल्याने माथाडी व ट्रान्स्पोर्ट घटकाला पण यात समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांची असल्याचे समजते. 

बाजार समित्यांना केलेल्या सूचना 

  • – बाजार समितीने वर्षाच्या सुरुवातीलाच साप्ताहिक सुट्ट्या तसेच 
  • इतर सुट्ट्या जाहीर कराव्यात. सुट्ट्यांचे वर्षभराचे दिवस निश्‍चित करावेत 
  • – शेतीमाल खरेदी- विक्रीचे सौदे करण्याचा कालावधीही निश्‍चित करून पुरेसा वेळ दिला जावा. 
  • – आगामी वर्षाचे कॅलेंडर तयार करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांची ३१ मार्च पूर्वी मान्यता घ्यावी 
  • – अचानक काही कारणांसाठी बाजार बंद ठेवणे आवश्यक असल्यास, त्याबाबत पूर्वसूचना देण्यात याव्यात. 
  • – व्यापाऱ्यांचे वैयक्तिक कारण असेल, तर संबंधित व्यापारी सुट्टी घेऊ शकेल. परंतु कोणत्याही परिस्थितीत सर्व व्यापारी एकाच दिवशी शेतीमाल खरेदीचे व्यवहार बंद ठेवणार नाहीत. 
  • – सुट्टीच्या दिवसाव्यतिरिक्त इतर दिवशी व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्यास अशा व्यापाऱ्यांवर बाजार समितीने त्वरित कारवाई करावी. तसेच बाजार चालू राहील यासाठी पर्यायी व्यवस्था बाजार समितीने करावी. 
  • – शेतीमाल खरेदी, विक्री सौदे बंद असल्याचे दिवस वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर करून त्याबाबत सूचना प्रसिद्ध कराव्यात. 

जिल्हा उपनिबंधकांची मान्यता आवश्यक 
बाजार समितीने वर्षभराच्या नियोजनाबाबत ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महापालिका, तहसील, पंचायत समिती यांचे कार्यालयासदेखील सूचित करण्यात यावे. बाजार समित्यांनी आर्थिक वर्ष सन २०२१-२२ च्या सुट्ट्यांबाबत ३० एप्रिल २०२१ पर्यंत संबधित जिल्हा उपनिबंधक यांची मान्यता घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कार्यवाहीबाबतचा जिल्हानिहाय अहवाल जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी दरवर्षी १० एप्रिलपर्यंत सादर करावा लागणार आहे. 

बाजार समित्या या शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी असून कायद्याचे पालन करण्यास बांधील आहेत. जर त्यांनी सूचनांचे पालन केले नाही तर नियमनाच्या कायद्याने कारवाई करू. जर कुणाला यात त्रुटी वाटल्यास सूचना आल्यानंतर त्यास दुरुस्त्या करू. मात्र शेतकऱ्याच्या शेतीमाल विक्रीत अडचणी येणार नाही हे महत्त्वाचे राहील. अनेक बाजार समित्यांनी आठ दिवस कामकाज बंद ठेवले हे शासनाला मान्य नाही. 
– सतीश सोनी, पणन संचालक 

English Headline: 
Agriculture news in marathi The committee closed for three days in a row
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
शेती farming नासा वन forest मका maize धार्मिक बाजार समिती agriculture market committee वर्षा varsha आग व्यापार
Search Functional Tags: 
शेती, farming, नासा, वन, forest, मका, Maize, धार्मिक, बाजार समिती, agriculture Market Committee, वर्षा, Varsha, आग, व्यापार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The committee closed for three days in a row
Meta Description: 
The committee closed for three days in a row
बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची नासाडी होण्यासह कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ‘ॲग्रोवन’ने हा प्रकार समोर आणला होता. ही बाब पणन संचालनालयाने गांभीर्याने घेत बाजार समित्यांमध्ये तीन किंवा तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी कामकाज बंद राहणार नाही, या आशयाचे परिपत्रक काढले आहे



Source link

READ ALSO

Ram Navami SMS Marathi : रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Status, Wishes, Quotes, Photos Download २१ एप्रिल २०२१

Ram Navami 2021 : राम नवमीच्या शुभेच्छा, WhatsApp Status, Wishes, GIF & Photos Download

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. 

ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.

Tags: Agriculture Marathi NewsAgriculture NewsAgriculture News MarathiFarming News MarathiFarming News Update MarathiMarathi Agri NewsMarathi Agri News Update

Related Posts

शुभेच्छा

Ram Navami SMS Marathi : रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Status, Wishes, Quotes, Photos Download २१ एप्रिल २०२१

21 April 2021
Happy Ram Navami Wishes Images
शुभेच्छा

Ram Navami 2021 : राम नवमीच्या शुभेच्छा, WhatsApp Status, Wishes, GIF & Photos Download

21 April 2021
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान देण्यावरून उत्तरप्रदेशला पोटशूळ 
शेती

महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान देण्यावरून उत्तरप्रदेशला पोटशूळ 

20 April 2021
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात दोन हजार लिटरची वाढ 
शेती

अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात दोन हजार लिटरची वाढ 

20 April 2021
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात 
शेती

‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात 

20 April 2021
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा 
शेती

विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा 

20 April 2021
Next Post
सोयाबीनची तेजी अबाधित 

सोयाबीनची तेजी अबाधित 

मोसंबीच्या फळगळीने उत्पादन घटणार 

मोसंबीच्या फळगळीने उत्पादन घटणार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
Currently Playing

LATEST NEWS UPDATES

Ram Navami SMS Marathi : रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Status, Wishes, Quotes, Photos Download २१ एप्रिल २०२१

21 April 2021
उन्हाळ्याच्या शेंगदाण्यांमधून अधिक कसे मिळवायचे?

उन्हाळ्याच्या शेंगदाण्यांमधून अधिक कसे मिळवायचे?

21 April 2021
Happy Ram Navami Wishes Images

Ram Navami 2021 : राम नवमीच्या शुभेच्छा, WhatsApp Status, Wishes, GIF & Photos Download

21 April 2021
दिल्लीत टाळेबंदी होताच या गोष्टींच्या किंमती वाढल्या, सर्वसामान्यांना तणाव निर्माण झाला

दिल्लीत टाळेबंदी होताच या गोष्टींच्या किंमती वाढल्या, सर्वसामान्यांना तणाव निर्माण झाला

21 April 2021
पर्यावरणीय शुध्दीसाठी संभाव्य बायोमेडीएटरः ट्रायकोडर्माचे महत्त्व आणि वापर

पर्यावरणीय शुध्दीसाठी संभाव्य बायोमेडीएटरः ट्रायकोडर्माचे महत्त्व आणि वापर

20 April 2021
गहू कापणीनंतर शेतात देठ जाळल्यास बरेच नुकसान होईल, या कामांमध्ये त्यांचा वापर करा

गहू कापणीनंतर शेतात देठ जाळल्यास बरेच नुकसान होईल, या कामांमध्ये त्यांचा वापर करा

20 April 2021
अरविंद केजरीवाल यांची पत्नी कोरोना संक्रमित, मुख्यमंत्र्यांनी स्वत: ला अलग केले

अरविंद केजरीवाल यांची पत्नी कोरोना संक्रमित, मुख्यमंत्र्यांनी स्वत: ला अलग केले

20 April 2021
कोरोना विषाणूची ही 5 लक्षणे धोकादायक आहेत, त्याकडे दुर्लक्ष करायला विसरू नका

कोरोना विषाणूची ही 5 लक्षणे धोकादायक आहेत, त्याकडे दुर्लक्ष करायला विसरू नका

20 April 2021
दिल्लीनंतर या राज्यात लॉकडाउननंतर कोरोना नियंत्रणात नाही

दिल्लीनंतर या राज्यात लॉकडाउननंतर कोरोना नियंत्रणात नाही

20 April 2021
राहुल गांधी, कोरोनाच्या पकडात, सर्व लोकांची ही मोठी विनंती

राहुल गांधी, कोरोनाच्या पकडात, सर्व लोकांची ही मोठी विनंती

20 April 2021
Amhi Kastkar – आम्ही कास्तकार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.