कृषी
-
Chandrapur : गुरे चारायला गेला अन् परतलाच नाही, शोध मोहिमेनंतर घटनेचे वास्तव आले समोर | Wild animal attacks a farmer who had gone to graze cattle, farmer killed
सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडी येथील वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. असे असताना देखील याच भागात जनावरे चारण्यासाठी गुराखी दाखल होत…
Read More » -
Koyna Dam : धरणाच्या पाणीपातळीत वाढ, कोयना नदीत 21 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, गावांना सतर्कतेचा इशारा | Rise in water level of dam, discharge of 21 thousand cusecs of water into Koyna river,
कोयना धरणाची साठवण क्षमता ही 105 टीएमसी एवढी आहे. गेल्या दोन वर्षापासून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत असल्याने पाणीपातळीत वाढ…
Read More » -
Eknath Shinde : अतिवृष्टीने राज्यात 15 लाख हेक्टराचे नुकसान, नियम बाजूला सारून शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा दुप्पट मदत | Heavy rains damage 15 lakh hectares in the state, rules set aside and help farmers more than double than expected
अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा परिणाम आता खरीप हंगामावर झाला हे स्पष्ट आहे. नुकसानीची तीव्रता पाहता शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी…
Read More » -
Bhandara : सततच्या पावसामुळे साठवलेल्या धान्यालाही फुटले कोंब, उभ्या पिकाचे सोडा आहे त्याची सुरक्षितता महत्वाची | Due to continuous rain, stored grain also burst, irreparable damage to farmers
आतापर्यंत पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच होते पण या नुकसानीच्या झळा थेट साठवलेल्या धान्यापर्यंत येऊन ठेपल्या आहेत. गेल्या काही…
Read More » -
Amravati Farmer : संत्रा उत्पादकांचे नुकसान दरवर्षीचेच, भरपाईसाठी 4 वर्षापासून शेतकऱ्यांची पायपीट | The loss of orange growers is the same every year, the farmers have been beaten up for 4 years for compensation.
नैसर्गिकरित्या पिकांचे नुकसान झाले तर त्याची भरपाई ही मिळतेच. त्याअनुशंगाने कृषी विभागाकडून पंचनामेही केले जातात. पंचनाम्यांच्या आधारवर मदतीचे निकष…
Read More » -
Sugarcane : केंद्राच्या निर्णयाने ऊसाचा गोडवा वाढला, एफआरपी रकमेतील वाढीचा काय होणार परिणाम? | Increase in ‘FRP’ amount, now what is the impact on sugarcane growers,
गतवर्षीच्या तुलनेत टनामागे 150 रुपयांची वाढ झाली असली तरी ती साखरेच्या उताऱ्यावर अवलंबून राहणार आहे.10 टक्के उताऱ्यासाठी 2 हजार…
Read More » -
Success Story : निसर्गाच्या लहरीपणात एकरभर क्षेत्रात लाखोंचे उत्पन्न, उत्पादनाबरोबर शेतकऱ्याने जुळवले मार्केटचे ‘गणित’ | Even in the vagaries of nature, the income of lakhs in an acre, the unique experiment of the farmer of Nashik
उत्पादन घ्यायचे पण भरवश्याचे असे म्हणतच प्रवीण कदम यांनी केवळ एका एकरात कोथिंबीरचे उत्पादन घेतले होते. तीन महिन्याच्या या…
Read More » -
Bhandara : पावसाचा कहर, उगवलेले धानपीकही गाळाखाली, 25 हजार हेक्टरावरील पिकांना फटका | Damage to crops due to heavy rains, paddy growers in Bhandara district are in distress
खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. यंदा तर शेतकऱ्यांना या हंगामातून अधिकच्या अपेक्षा होत्या. गतवर्षी परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान…
Read More » -
Water level in Dam : उजनी ‘ओव्हरफ्लो’, गडचिरोलीत पावसाच्या उघडीपीनंतरही पूरस्थिती कायम..! | Water inflow into dams continues, alert sounded due to release of water into river beds
राज्यातील मोठ्या धरणांमध्ये जुलैपासूनच पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरवात झाली होती. शिवाय पावसामध्ये सातत्य राहिल्याने पाणीपातळीत वाढ होतच गेली आहे.…
Read More » -
Nanded : आता जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा, नुकसानभरपाई न मिळाल्यास थेट मंत्रालयातच घुसणार, शेतकरी मदतीवरुन छावा आक्रमक | Chhava sanghatana aggressive to compensate farmers, march in Nanded
नांदेड जिल्ह्यातील 93 पैकी 80 महसूल मंडळात सातत्याने तीन वेळा अतिवृष्टी झाली, त्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके पाण्यात गेली.…
Read More »