अकोला : येत्या हंगामासाठी शेतकरी घरगुती सोयाबीन बियाण्याची शोधाशोध करू लागले आहेत. सध्या ज्यांच्याकडे सोयाबीन उपलब्ध आहे, असे शेतकरी, शेतकरी...
लातूर : लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत येत्या खरीप हंगामासाठी २९ लाख ४१ हजार १७६ हेक्टरवर खरिपाचे क्षेत्र प्रस्तावित आहे....
नाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला. मात्र आता अनेक भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत चालु...
सोलापूर ः आषाढी-कार्तिकी यात्रांप्रमाणेच यंदाची कामदा एकादशी अर्थात चैत्री वारीही शुक्रवारी (ता. २३) अत्यंत साध्या आणि प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्यात...
मुंबई ः महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून, रेमडेसिव्हिरचा पुरेसा पुरवठ्याची ही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी...
पुणे : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी आता जिल्हा उपनिबंधक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणार आहेत. या बाबतचा वटहुकूम राज्य...
अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शुक्रवारी (ता. ३०) नियोजित असलेला ३५ वा दीक्षान्त समारंभ विद्यार्थी, कार्यकारी परिषद सदस्यांच्या...
पुणे ः राज्यात कोरोना थैमान घालत असताना बदल्यांमधील ‘अर्थ’पूर्ण व्यवहारासाठी चटावलेल्या कंपूने बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या याद्या देखील जाहीर केल्या आहेत. त्यामुळे...
पुणे ः राज्याच्या चार कृषी विद्यापीठांमधून दिल्या जाणाऱ्या आठ पदव्या आता बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी या पदवीशी समतुल्य मानल्या जाणार आहेत. ...
औरंगाबाद : डाळिंब पिकापासून जास्त आर्थिक नफा मिळवण्यासाठी डाळिंबावर प्रकिया करून मूल्यवर्धन करणे फार महत्त्वाचे आहे. त्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे...
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.