नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचा इशारा दिला. मात्र त्याचा गैरफायदा घेत काही व्यापारी...
अमरावती ः यंदाच्या खरिपात सोयाबीन क्षेत्रात वाढीची शक्यता असताना या वाढीव क्षेत्राकरिता बियाण्याचे नियोजन करताना कृषी विभागाची दमछाक होण्याची भीतीदेखील...
सांगली ः तासगाव पश्चिम भागास वरदान ठरत असलेली व बारमाही झालेली येरळा नदी सध्या ऐन उन्हाळ्यात कोरडी पडल्याने राजापूर, तुरची,...
जळगाव ः खानदेशात उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, बाजरी, तीळ ही पिके जोमात आहेत. तीळ पिकाची पेरणीदेखील यंदा काहीशी वाढली आहे. बाजरीची...
नागपूर : केंद्र सरकारने या वर्षीच्या हंगामासाठी बीजी-१ आणि बीजी-२ कपाशी बियाणे दरात पाच टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार...
पुणे : राज्यात कृषी अवजारवाटपात मोठा घोटाळा झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल करून चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई...
शिवना, जि. औरंगाबाद : भाजीपाल्याचे दर जमिनीवर आले. उठावच नसल्याने उभ्या पिकाची माती झाली. काही शेतकऱ्यांनी तोडलेली वांगी, टोमॅटो रस्त्यावर...
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घाम गाळून शेतात उत्पादित झालेली फुले फेकून द्यावी लागत असल्याने डोळे पाणावतात... काय करणार... नशिबच फुटके......
जळगाव/ नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतासोबत व्यापार करण्यास मंजुरी दिली आहे, तसेच भारताकडून ३० जून २०२१ पर्यंत कापूस आणि साखरेची आयात...
कोल्हापूर : येथे आयोजित द्राक्ष महोत्सवात सुमारे २१ लाखांवर विक्री झाली असल्याची माहिती महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले...
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.