नगर : यंदा रब्बीत बोगस आणि भेसळ असलेले बियाणे विक्री करून नगर जिल्ह्यातील राहुरी, नेवासा तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक...
जालना : आहारात पोषक अन्नद्रव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण. हे अन्नद्रव्य अगदी सहज परसबागेत पोषण बाग उभी करून मिळवले जाऊ शकतात. हे...
उन्हाळ्यामध्ये शक्यतो ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन पद्धतीने थेट फळझाडांच्या मुळांजवळ गरजेनुसार पाणी द्यावे. या पद्धतीमुळे झाडांच्या गरजेनुसार पाणी पुरविले...
नवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (पीएलआय) सुमारे १० हजार ९०० कोटींचे अनुदान (सबसिडी) देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.३१)...
नवी दिल्ली : देशातील खाद्य तेलाच्या किरकोळ बाजारातील किमतींतील वाढीचे प्रमाण आंतरराष्ट्रीय बाजारातील भावातील वाढीच्या तुलनेत कमीच आहे, असे स्पष्टीकरण...
उन्हाळी बहर धरण्यापूर्वी बागेस ताण देणे आवश्यक असते. त्यासाठी साधारणपणे २ ते २.५ महिने पाणी तोडून पानगळ करून घ्यावी लागते....
माझा मृग बहर केळी लागवडीवर भर आहे. या केळीची लागवड प्रामुख्याने मे, जून, जुलै व ऑगस्ट या महिन्यांत केली जाते....
वाढीच्या अवस्थेतील आंबा फळांचे प्रखर सूर्यकिरणापासून संरक्षण करण्याकरिता व फळगळ कमी करण्याकरिता फळांना २५ × २० सें.मी. आकाराची कागदी पिशवी...
खरडछाटणीनंतर निघालेल्या फुटी जोपर्यंत प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्य तयार करण्यास सक्षम होत नाहीत, तोपर्यंत या वेलीमधील शक्ती असणे आवश्यक आहे....
रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आता हलगीच्या कडकडाटात बागेची पाखरांपासून राखण करू लागले आहेत. पाखरांच्या...
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.