नाशिक : कोरोना,अतिवृष्टी अन अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान वाढीव वीजबिले पाठवली. भांडवल नसल्याने सध्या शेतकरी ती भरू शकत...
अमरावती ः विदर्भात नव्या हायटेक संत्रा प्रकल्पाची घोषणा झाल्याने संत्रा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. मात्र हा प्रकल्प पूर्ण होईल किंवा...
अकोला ः जिल्ह्यात २०१९-२० च्या हंगामात वेगाच्या वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी पीकविमा कंपनीने मदत जाहीर केली आहे. ही...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात बदल झाल्याचं पहायला मिळत असून अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडत आहे. केवळ पाऊसच नाही...
नगर ः शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अन्य शेतकऱ्यांना आदर्श ठरत असलेल्या शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत ‘जिल्हा शेतकरी पुरस्कार’ देऊन...
नाशिक : जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. शुक्रवारी (ता.१९) पहाटे अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी झाल्या. तर अनेक...
कडेगाव, जि. सांगली ः तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर व अवकाळीमुळे आले पिकाची कुज, करपा रोगांमुळे आर्थिक नुकसान झाले. त्यातच केवळ...
पुणे : राज्यात यापुढे कृषी पदवीसाठी ‘स्पॉट अॅडमिशन’मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळणार नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र,...
चिमणी हा संवेदनशील असा नाजुक पक्षी असल्याने पर्यावरणातील बदल या पक्ष्यांमुळे लगेच लक्षात येतात. चिमण्यांची संख्या कमी झाल्याचे लक्षात येताच...
मुराय्या झाडांपासून सूर्यप्रकाशापासून त्वचेच्या संरक्षणासाठी नैसर्गिक थनाका (लेप) बनवला जातो. आपल्याकडील चंदनाप्रमाणे शरीरावर, चेहऱ्यावर त्याचा लेप लावला जातो. दक्षिणपूर्व आशियातील...
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.