महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन व्यवसायाला मोठी संधी आहे. मत्स्यनिर्मितीसाठी आवश्यक असणारे बीज महाराष्ट्राने आंध्रप्रदेश, प.बंगाल, छत्तीसगड या राज्यांप्रमाणे विकसित करुन...
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देशराष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत सेवा बजावलेल्या बंधपत्रित अधिपरिचारीकांना यापुढील शासकीय सेवेतील भरती प्रसंगी प्राधान्याने...
अवर्षणग्रस्त ढालगाव (जि. सांगली) येथील आप्पासो बाबा लिमकर यांनी नऊ हेक्टर शेतीला पूरक उद्योगांची जोड दिली आहे. बाजारपेठेचा विचार करून...
रायगड जिल्ह्यात ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे या भागात वीजपुरवठा नाही, परिणामी तेथील बाधित कुटुंबांना दिवे लावण्यासाठी अन्न, नागरी...
‘आई जशी संकटाच्या येळेला कंबर बांधून लेकरांच्या पाठिशी वुभी राहती, तसंच तुमी प्रजेसाठी वुभे रहावा’ अशा शब्दांत मावळ तालुक्यातील पवळेवाडी...
वीजपुरवठा लवकर सुरळीत करण्याचे निर्देशपुणे – ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल,...
नागपूर आदासा येथील कोळसा खाणींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभसंपूर्ण जगात कोळसा खाणींमध्ये आपल्या देशाचा चौथा क्रमांक लागतो. मात्र तरीदेखील आपण कोळशाची...
यापूर्वी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून शेतकरी फक्त पशुपालनाचा व्यसाय करायचा. मात्र आता पशुपालनासह मत्स्य पालन, मधुमक्षिका पालन यासारखे शेती पुरक जोडव्यवसाय...
चिंचघरी (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील अंजली शशिकांत चाळके यांना दोन वर्षांपासून परसबागेत हंगामनिहाय विविध भाजीपाला लागवडीतून चांगला आर्थिक नफा मिळत आहे.यंदा त्यांनी...
नवी दिल्ली।मोदी सरकार शेतकरी वर्गासाठी विविध योजना आणत असून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधावी हाच त्यामागचा हेतू आहे. सध्या देशातील शेतकऱ्यांना...
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.