उद्धव ठाकरे सरकारचा सत्ता जाण्याआधी शेतकऱ्यांना नजराणा; या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये, जाणून घ्या तुम्ही पात्र आहेत कि नाही…
Uddhav Thackeray: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi Sarkar) सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम सरकारने राज्यातील शेतकरी बांधवांची (Farmer) कर्जमाफी केली. महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना 2019 (Mahatma Phule Farmers Debt Waiver Scheme 2019) अंतर्गत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना … Read more