ग्रामीण भागामध्ये काही पिके, त्यावर आधारित पशू-पक्षिपालन, छोटेमोठे व्यवसाय अशी एकमेकांमध्ये गुंफलेली, एकमेकांवर अवलंबून, एकमेकांशी जोडलेली संरचना निर्माण झालेली असते....
सिंधुदुर्गनगरी ः मच्छीमारांच्या मागणीनंतर मत्स्य पॅकेजमधील जाचक अटी शिथिल करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात मुंबईत मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम...
नागपूर : राज्यातील गोड्या पाण्याच्या तलावात मत्स्य निर्मिती करण्यासाठी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांशी करार करण्यात येतो. अशा तलावात चोरटी मासेमारी...
मुंबई : कोकणातील शेतकऱ्यांच्या पीकविम्यासंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर विचारविनियम सुरू आहे. तसेच राज्यातील पीकविम्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन...
मुंबई : राज्यात मत्स्य उत्पादन दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत गुरुवारी (ता.५) घेण्यात आला....
नगर ः आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रशासनाकडून उभारी उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी नाशिक विभागात १ हजार ३४७...
कोल्हापूर ः नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल तक्रारदारांकडून दोन लाखांची लाच घेताना मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहायक आयुक्ताला गुरुवारी (ता.८)...
हरयाणा येथील जिंद आणि करनाल जिल्ह्यातील पाच गावांतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय खारवट माती संशोधन संस्थेमार्फत पथदर्शी प्रकल्प राबवला...
जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून, लोकांची जीवनशैलीही वेगाने सुधारत आहे. या दोन्ही कारणामुळे सागरी खाद्यावरील अवलंबित्व वाढत चालले आहे....
उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव. डोंगरी भाग असल्याने मर्यादित शेती आणि वर्षभर उत्पन्नाची साधने कमी असल्याने लोकांचे रोजगारासाठी स्थलांतर होत...
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.