रत्नागिरी ः फेब्रुवारी महिन्यात पडलेल्या अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा फटका कलिंगडाला बसला आहे. रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील कलिंगड उत्पादनावर...
नगर ः रब्बीत ज्वारीसोबत चाऱ्यासाठी कडबा महत्त्वाचा मानला जात आहे. यंदा कडब्याचे चांगले उत्पादन निघाले आहे. मात्र बाजारात ज्वारीपेक्षा कडब्याला...
पुणे : ‘‘शेती तोट्याचा व्यवसाय असल्याची ओरड नेहमी होते. मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दौंड तालुक्यातील मळद येथे डांळिबाचा १३० एकर...
बाजारपेठेमध्ये ग्राहक हाच राजा असला तरी तो किती विचारपूर्वक निर्णय घेतो, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. शेतकऱ्याला ग्राहकाच्या मागणीनुसार कसे...
नाशिक : ‘‘मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अडचणी, सध्या दरात झालेली घसरण, यामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडला आहे. खर्च करूनही...
शेतीतील समस्या कोणत्या, याचा खल करताना अनेक अडचणी डोळ्यांसमोर येतात. त्यात सर्वांनाच भेडसावणारी प्रमुख अडचण म्हणजे शेतीमालाच्या दरातील चढ-उतार. याचाच दुसरा अर्थ...
पुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत बाजारात आवकेचा दबाव वाढू शकतो. सध्या देशभरातील बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबाद : जाधववाडी भाजीमंडी ११ ते १७ मार्चदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.१२) बाजार समितीला भेट देऊन...
जळगाव ः खानदेशात शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त अद्याप झालेला नाही. हरभरा विक्रीसाठी सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. परंतु...
पुणे ः ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेनंतर महावितरणने वीजजोडणी तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. राज्यभरातील गावांमध्ये थकीत शेतकऱ्यांची वीज कापली जात असून काही...
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.